धानावर करपा व कडाकरपा या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास धानावर कॉपर ऑझिक्लोरिड २५ ग्रॅम व स्टेपटोसाक्लिन ०.५ ग्रॅम १० लीटर पाण्यात मिसळून पाऊस नसलेल्या दिवशी फवारणी करावी. लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास डायक्लोरोव्हास ७६ ईसी १२.५० मिली प्रती ...
पावसाळ्यापूर्वी दुसरीही बाजू काम पूर्ण होईल, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. मात्र दुसºया बाजूची नाली अजूनपर्यंत खोदण्यात आली नाही. तसेच रस्ता दुभाजकाचेही काम करावे लागणार आहे. हे सर्व काम करण्यास पुन्हा वेळ लागणार आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी काम आटो ...
उन्हाळ्यातील एप्रिल, मे महिन्यात महागाव बुज गावात पाणी संकट निर्माण होत असते. गतवर्षीच्या उन्हाळ्यात नळ पाणीपुरवठा योजना मजूर करण्यात आले व त्याचे कामही हाती घेण्यात आले. दरम्यान पावसाळा लागल्याने हे काम काही महिने थांबले. आता पुन्हा कामास सुरूवात झा ...
यावेळी डीआयजी रंजन म्हणाले, आमचे जवान जरी बाहेरचे असले तरी आम्ही जिथे जातो त्या भागाला आपलं समजून काम करतो. त्यामुळेच आमचे जवान कोणत्याही आदेशाची वाट न पाहता लोकांच्या कोणत्याही अडचणीत धावून जातात. नागरी कृती कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना आमच्याश ...
तुडतुडा रोगामुळे धानपीक करपायला लागले आहे. दोन वर्षांपूर्वी तुडतुडा रोगाने जिल्ह्यात कहर केला होता. हजारो हेक्टरवरील धानपीक नष्ट झाले होते. याच्या आठवणी शेतकऱ्यांना आहेत. तशीच परिस्थिती यावर्षी उद्भवल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. विशेष म्हण ...
ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत धानाची स्थिती सर्वसाधारण चांगली होती. हलके धान परिपक्व होण्याच्या मार्गावर असताना पाऊस कहर करीत आहे. त्यामुळे १५ दिवसांचा कालावधी उलटूनही अनेकांनी धान कापले नाही. कापलेल्या धानाच्या कडपा बांधितच कुजत आहेत. वादळवाऱ्यामु ...
आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत कुरखेडा, कोरची, आरमोरी, धानोरा व घोट हे पाच उपप्रादेशिक कार्यालय आहे. या पाचही उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत ५० वर आविका संस्था संलग्नित आहेत. या संस्थांमार्फत दरवर्षी खरीप व रब्बी हंगामात ...
राज्यातील १८ लाखांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी मिळाली असली तरी राज्यातील मलेरिया प्रतिबंधक फवारणी कामगारांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्यात आली नाही. मलेरिया प्रतिबंधक फवारणी कामगार हे हंगामी कामगार असून काही जिल्ह्यात व ...
सदर मार्गावर रस्त्याच्या जवळपास दोन ते अडीच फूट रूंदीचे व दीड फूट खोलीचे मोठे खड्डे पडले आहेत. अपघातात एखाद्या नागरिकाचा बळी गेल्यानंतर प्रशासन या रस्त्याची दुरूस्ती करणार आहे काय, असा सवाल या भागातील नागरिक करीत आहेत. अंकिसा गावाच्या सुरूवातीला असले ...