डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना तर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना विहीर व इतर सिंचनाची साधने खरेदीसाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाते. या दोन्ही योजनेंतर्गत ५ आॅगस् ...
पोलीस दलाच्या मालकीचे एच-१४५ हे अत्याधुनिक सुविधांनी युक्त हेलिकॉप्टर पोलिसांच्या सेवेत रुजू होईल. त्यामुळे हेलिकॉप्टरच्या भाड्यापोटी द्यावे लागणारे गृह विभागाचे कोट्यवधी रुपये वाचणार आहे. ...
केंद्र शासनामार्फत वित्त आयोगातून प्रत्येक ग्राम पंचायतीला लोकसंख्येच्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जातो. हा निधी खर्च करताना ग्रामसभेने त्या गावाची गरज लक्षात घेऊन प्राधान्य क्रम ठरवावा तसेच नियोजनबद्ध पद्धतीने गावाचा विकास व्हावा, या उद्देशाने ...
वनजमीनीशी संबंधित १३ फेब्रुवारी २०१९ ला सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला. त्या निर्णयामुळे शेकडो वर्षांपासून मुलभूत अधिकारापासून वंचित आदिवासी, मुळनिवासी यांच्यावर घाला पडण्याची भिती आहे. शेकडो वर्षांपासून हे मुळ निवासी जमीनी राबून कुटूंबाचे उदरनि ...
१७ नोव्हेंबर रोजी कुरूंझानजीकच्या जंगल परिसरात एका गुराख्याला बिबट मृतावस्थेत पडला असल्याचे दिसून आले. ही माहिती वन विभागाला मिळाल्यानंतर शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र बिबट्या आढळला नाही. त्यानंतर १८ नोव्हेंबरला गुराख्यासमवेत मोहीम राबविल्यानंतर कक् ...
गडचिरोली जिल्ह्यात शासकीय नोकरीच्या संधी कमी आहेत. वनविभाग, पोलीस व इतर विभागाच्या अत्यल्प जागा दरवर्षी निघतात. बेरोजगारांच्या संख्येच्या तुलनेत पाच टक्केही जागा भरल्या जात नाही. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अहेरी उपविभ ...
वसतिगृहाच्या प्रवेशद्वारावरच ‘एकच ध्यास.. फक्त अभ्यास..’ असे वाक्य ध्यान आकर्षित करते. वसतिगृहात राहून शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासोपयोगी विविध सोयीसुविधा पुरवणे महत्वाचे असले तरी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला उपयुक्त ठरेल, व ...
कृषी विज्ञान केंद्र सोनापूर गडचिरोली व महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अकोला तसेच कृषी महाविद्यालय गडचिरोलीच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी गडचिरोली येथे पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम व शेतकऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते ...
दिवाळीपूर्वी व दिवाळीनंतर म्हणजे ऑक्टोबर महिन्यात परतीच्या वादळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले. राज्यपालांनी जाहीर केलेल्या निकषानुसार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार आहे. ३३ टक्केपेक्षा अधिक क्षेत्राचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली ...
आसरअली पोलीस स्टेशनअंतर्गत येणारे अंकिसा हे गाव तालुक्यातील दारूविक्रीचे मोठे केंद्र बनले आहे. या गावामुळे आसपासच्या गावांनी केलेली दारूबंदी प्रभावित होत आहे. काही दिवसांपूर्वी मुक्तिपथ चमूने गाव संघटनेच्या महिलांसह येथील २६ विक्रेत्यांकडे धाडी मारून ...