घोट येथील मार्केटिंग फेडरेशनच्या केंद्रावर ४० किलोच्या कट्ट्यावर अडीच किलो अधिकचे धान्य घेतले जात आहे. याबाबत अनेक शेतकऱ्यांनी विरोध केला. त्यामुळे १५ दिवसांपासून सदर शेतकऱ्यांच्या धानाचा काटा करण्यात आला नाही. उलट व्यापाऱ्यांचे धान खरेदी केले जात आह ...
सरकारने १० डिसेंबर २०१९ ला नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर केले. या कायद्यानुसार ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी पाकिस्तान, अफगानिस्तान, बांगलादेशमधून भारतात आलेल्या हिंदू, बौध्द, पारसी, जैन, ख्रिश्चन आदी समाजाच्या नागरिकांना नागरिकत्व दिले जाणार आहे. मात्र मु ...
प्रोग्रेसिव्ह फार्मर्स ऑफ गोंडवाना प्रोड्युसर कंपनीने सदर गाई दोन महिन्यांपासून आपल्या ताब्यात ठेवून आम्हाला दिल्या नाही व आमची दिशाभूल आणि फसवणूक केली, असा आरोप शेतकऱ्यांनी आरमोरीच्या तहसीलदारांना गुरूवारी दिलेल्या निवेदनात केला. यासोबतच आम्हाला गाय ...
शिवसेना शहर शाखा गडचिरोलीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांना नागपूर येथे भेटून बुधवारी निवेदन देण्यात आले. शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजू कावळे व गडचिरोली शहर प्रमुख रामकिरीत यादव यांच्या नेतृत्वात ...
नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. खा.अशोक नेते यांनी त्यांच्याशी बराचवेळ चर्चा करून जिल्ह्यातील अडीअडचणी सांगितल्या. परतीचा पाऊस व अतिवृष्टीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ् ...
आज महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांचा विचार करता त्यांनी भरपूर प्रमाणात औद्योगिक, आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक प्रगती केली आहे. परंतु गडचिरोली जिल्ह्याचा हवा तसा विकास होऊ शकला नाही. त्याचे मुख्य कारण आहे म्हणजे नक्षलवाद आहे. महाराष्ट्र शासन गडचिरोली जिल्ह ...