रेती तस्करांवर कारवाई करण्यासाठी यापूर्वी केवळ मंडळ कार्यालयापुरतेच पथक तयार करण्यात आले होते. या पथकाला त्यांच्याच क्षेत्रात कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले होते. त्यामुळे दुसऱ्या मंडळात जाऊन कारवाई करणे अशक्य होत होते. ...
शुक्रवारी (दि.१३) आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी मेडिगड्डाच्या विषयावर सभागृहाचे लक्ष वेधताना तेलंगणा सरकारने बळजबरीने शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्याचा आरोप केला होता. त्यावर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी या विषयावर जलसंपदा मंत्र्यांनी सविस्तर निवेद ...
दुपारी १ ते २ वाजताच्या सुमारास नागरिकांनी सहायक अभियंत्यांना भेटण्यासाठी कार्यालयात धडक दिली. मात्र यावेळी येथे सहायक अभियंता, ऑपरेटर तसेच इतर कोणतेही कर्मचारी नव्हते. केवळ एका शिपायाच्या भरवशावर सदर उपकेंद्राचे कार्यालय सोडण्यात आले होते. नागरिकांन ...
जिल्ह्यातील विविध यात्रा, महोत्सव, उर्स यांच्या आयोजकांनी कोरोना संसर्गाबाबत विशेष काळजी घ्यावी. त्यांनी अशा कार्यक्रमांचे आयोजन न करता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सिंगला यांनी केले. आपणाला यात्रा पुढील वर्षीही साजरा करता येते. त ...
आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत आविका संस्था रांगीच्या वतीने येथील केंद्रावर आतापर्यंत १६ हजार ५८२ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. यापैकी महामंडळाच्या वतीने केवळ दोन हजार क्विंटल धानाची राईस मिलर्समार्फत उचल करण्यात आली. त्यानंतर १४ हजार ५८२ क्विंटल ...
आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली येथील प्रादेशिक कार्यालय व अहेरी कार्यालयाच्या वतीने आधारभूत किंमत धान खरेदी योजनेअंतर्गत यंदाच्या हंगामात आविका संस्थेच्या वतीने ९१ केंद्र १२ तालुक्यात सुरू करण्यात आले. सर्वच ९१ केंद्रांवर धानाची आवक झाली. सदर के ...
पाथरगोटा हे गाव पळसगाव ग्रामपंचायतअंतर्गत येते. पाथरगोटा गावातून सहा सदस्य निवडून दिले जातात. पळसगाव ग्रामपंचायत पेसा अंतर्गत येते. पाथरगोटा गावात एकही अनुसूचित जमातीचे कुटुंब नाही. तरीही ग्रामपंचायत पेसा अंतर्गत येत असल्याने दरवर्षी अनुसूचित जमातीचा ...
घोट-चामोर्शी मार्गाने मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. चामोर्शी हे तालुक्याचे ठिकाण असल्याने घोट परिसरातील रेगडी, विकासपल्ली, चापलवाडा, मकेपल्ली, एटापल्ली, आलापल्ली ते देवदा मार्गाने मोठ्या प्रमाणात नागरिक चामोर्शीकडे ये-जा करीत असतात. सदर मार्गाने ...
विशेष म्हणजे मतदानाची तारीख दि.२९ वरून ३१ मार्च करण्यात आली. यासोबतच नामांकन दाखल करण्याची मुदतही वाढवून देऊन ती दि.१३ वरून १६ मार्च केली आहे. त्यामुळे नामांकन दाखल करण्यासाठी प्रत्यक्षात दोन दिवस अतिरिक्त मिळणार आहेत. चामोर्शी, एटापल्ली, मुलचेरा, अह ...