पूल झाल्यापासून डोंग्याचा प्रवास जवळपास बंद झाला आहे. तरीही काही नागरिक नदी पात्रात मासेमारी करण्यासाठी जातात. तसेच महिला धोबी घाटावर कपडे धुण्यासाठी जातात. उन्हाळ्यात नदी पात्रातून कमी पाणी राहत असल्याने पुलावरून फेरी मारून जाण्यापेक्षा काही नागरिक ...
शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात धान खरेदी झाल्यानंतर तो धान भरडाई करून साठवून ठेवण्यासाठी जिल्ह्यातील गोदामे कमी पडत आहेत. दरवर्षी इतर जिल्ह्यांना स्वस्त धान्य दुकानांमध्ये पुरवण्यासाठी गडचिरोलीतील तांदळाची मागणी होते. ...
मेडिकल कॉलेजसाठी लागणाऱ्या सोयीसुविधा गडचिरोलीत किती प्रमाणात उपलब्ध होऊ शकतात याची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने नियुक्त केलेल्या समितीने नियुक्त केलेल्या समितीने आपला सकारात्मक अभिप्राय दिला आहे. ...
आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात आरोग्यवर्धिनी केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहे. कोरची तालुक्यातील बोटेकसा व कोटगूल प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्यवर्धिनी केंद्रात रूपांतर करण्यात आले आहे ...
महामार्गासाठी खोदकाम व सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. खोदकामादरम्यान बीएसएनएलची भूमिगत केबल लाईन तुटल्यामुळे कॉम्प्लेक्स परिसरात लिंक फेलची समस्या भारी झाली आहे. विशेष म्हणजे, बुधवार ते शुक्रवार या तीन दिवसात बरीच ऑनलाईन कामे प्रभावित झाली होती ...
झिंगानूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या दुरूस्तीसाठी काही प्रमाणात भिंती पाडण्यात आल्या. तसेच इमारतीची मोडतोड करण्यात आली. त्यामुळे भिंतीवर भेगा पडल्या. सध्या या पैकी दोन भिंती कोसळण्याच्या स्थितीत आहेत. जुनी इमारत सिमेंट, विटाच्या बांध ...
यावेळी विभागातील पांदण रस्त्यांच्या निर्मिती आणि दुरुस्तीच्या संदर्भातील प्रश्न पुढे आला असता निधीअभावी ही कामे प्रलंबित राहू नये, असे निर्देश त्यांनी दिले. या विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शेतीत जाण्यासाठी रस्त्यांची मागणी केली हो ...
माहिती व प्रसारण मंत्रालय पुणे येथील प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरोद्वारा गडचिरोली येथील गोंडवन कलादालनात सांस्कृतिक कलाकारांसाठी शुक्रवारी केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. याप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. ...
देसाईगंज शहराच्या मध्यवर्ती भागातून रेल्वे मार्ग गेल्याने शहराचे दोन भागात विभाजन झाले. पूर्वेकडील भागातून शहराच्या पश्चीम भागात जाण्यासाठी भूयारी मार्गाची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे पूर्वी असणारे रेल्वे फाटक तसेच कुरखेडा व लाखांदूर बाजूकडील मार् ...