शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
2
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
3
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
4
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
5
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
6
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार
7
Mumbai Crime: तुम्ही खरेदी केलेलं सोनं पितळ तर नाही ना? मुंबईतील घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं!
8
Diwali Sale: दिवाळी ऑफर! मारुतीच्या गाड्यांवर दीड लाखांपर्यंत सूट; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
9
Nagpur Railway: विघातक शक्तींवर सूक्ष्म नजर; नागपूर स्थानकावर 'वॉर रूम'
10
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
11
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
12
ICC Women’s World Cup 2025 : PAK vs NZ मॅचमध्ये पावसाची बॅटिंग! दक्षिण आफ्रिकेला मिळालं सेमीचं तिकीट
13
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
14
नाशिकमधील भयंकर घटना! डोक्यात फरशी, तोंडात बंदूक घालून युवकास ठार मारण्याचा प्रयत्न
15
Bihar Election: म्हशीवरून मिरवणूक आणि भरला उमेदवारी अर्ज, तेज प्रताप यादवांच्या उमेदवाराची चर्चा
16
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
17
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
18
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
19
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
20
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार

तालुक्यासाठी पालकमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 22:37 IST

अहेरी तालुक्यातील अतिसंवेदनशील गाव म्हणून ओळख असलेल्या कमलापूर गाव परिसरात ३० हजारावर लोकसंख्या आहे. सदर भाग अतिशय अविकसित आहे. या भागाच्या विकासासाठी कमलापूरला तालुक्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात पालकंत्र्यांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देकमलापुरातील नागरिकांची मागणी : अनेक समस्यांमुळे विकास दूर

लोकमत न्यूज नेटवर्ककमलापूर : अहेरी तालुक्यातील अतिसंवेदनशील गाव म्हणून ओळख असलेल्या कमलापूर गाव परिसरात ३० हजारावर लोकसंख्या आहे. सदर भाग अतिशय अविकसित आहे. या भागाच्या विकासासाठी कमलापूरला तालुक्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात पालकंत्र्यांना निवेदन देण्यात आले.कमलापूर परिसरात मूलभूत समस्यांची भरमार आहे. या भागात अनेक मूलभूत समस्यांचा अभाव आहे. या भागात अनेक गावे येत असतानाही उच्च शिक्षणाची सोय नाही. अहेरी अथवा गडचिरोली येथे या भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी जावे लागते. दुर्गम भागात रस्ते वीज बससेवा उपलब्ध नाही. वंदनीय तुकडोजी महाराज यांनी स्थापन केलेली भारतातील पहिली आश्रम शाळा येथे आहे.कमलापूरला तालुक्याचा दर्जा मिळाल्याशिवाय या भागाचा विकास शक्य नाही. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी भामरागड तालुका निर्मितीनंतर कमलापूरला तालुक्याचा दर्जा दिला जाईल, असे आश्वासन दिले होते. परंतू त्यानंतर अनेक मुख्यमंत्री होऊन गेले असताना कमलापूरला तालुक्याचा दर्जा देण्यात आला नाही. गडचिरोली जिल्ह्यातील नवीन तालुक्याच्या निर्मितीकडे शासनाचे कायम दुर्लक्ष राहिले आहे. या भागातील नागरिकांनी वारंवार शासनाकडे पाठपुरावा केला आहे. त्यामुळे शासनाने नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन कमलापूरला तालुक्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.पालकमंत्री आत्राम यांनी लवकरच अहेरी जिल्हा निर्माण करून कमलापूर तालुका निर्माण केला जाईल, असे आश्वासन दिले. निवेदन देताना सरपंच रजनीता मडावी, सांबय्या रालाबंडीवार, गोकुल भट, पवन ताटीकोंडावार, राजन्ना दैदावार, रमनय्या ओलेटीवार, सत्यनारायण रेपालवार उपस्थित होते.