शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
3
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
4
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
5
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
6
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
7
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
8
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
9
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
10
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
11
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
12
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
13
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
14
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
15
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
16
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
18
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
19
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
20
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!

संमती 12 हजार पालकांची विद्यार्थी हजर 10 हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 5:00 AM

काेराेनाचा संसर्ग कायम असतानाही शासनाने शाळा सुरू केल्या आहेत. याला काही पालकांचा विराेध आहे. शाळेत आल्यामुळे काेराेनाची लागण विद्यार्थ्यांना झाल्यास पालकांच्या राेषाचा सामना शाळा, शिक्षक व प्रशासनाला करावा लागू नये, यासाठी शाळेत येण्यापूर्वी संबंधित विद्यार्थ्याला त्याच्या पाल्याचे संमतीपत्र आवश्यक करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी २३ नाेव्हेंबर राेजी जवळपास दाेन ते तीन टक्के पालकांनीच संमतीपत्र भरून दिले हाेते. त्यानंतर मात्र संमतीपत्र भरून देणाऱ्या पालकांची संख्या वाढत आहे.

ठळक मुद्देदरदिवशी वाढताहे पटसंख्या, सकारात्मक भूमिका

  लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : २३ नाेव्हेंबपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. शाळेत येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना पालकांचे संमतीपत्र आवश्यक करण्यात आले आहे. गुरूवारपर्यंत ११ हजार ५४५ पालकांनी संमतीपत्र भरून दिले आहेत. त्यापैकी जवळपास ९ हजार विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत येत आहेत. पहिल्या दिवशीच्या तुलनेत दरदिवशी वर्गातील पटसंख्या वाढत चालली आहे.काेराेनाचा संसर्ग कायम असतानाही शासनाने शाळा सुरू केल्या आहेत. याला काही पालकांचा विराेध आहे. शाळेत आल्यामुळे काेराेनाची लागण विद्यार्थ्यांना झाल्यास पालकांच्या राेषाचा सामना शाळा, शिक्षक व प्रशासनाला करावा लागू नये, यासाठी शाळेत येण्यापूर्वी संबंधित विद्यार्थ्याला त्याच्या पाल्याचे संमतीपत्र आवश्यक करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी २३ नाेव्हेंबर राेजी जवळपास दाेन ते तीन टक्के पालकांनीच संमतीपत्र भरून दिले हाेते. त्यानंतर मात्र संमतीपत्र भरून देणाऱ्या पालकांची संख्या वाढत आहे. तसेच शाळेतील उपस्थिती सुध्दा वाढत चालली आहे. शिक्षण विभागामार्फत शाळांच्या सभा घेऊन त्यांना मार्गदर्शन करीत आहेत. काेराेनाची साथ पसरू नये, यासाठी शाळेत काेणत्या उपाययाेजना केल्या जाव्यात याबाबत शिक्षक, मुख्याध्यापक यांना मार्गदर्शन केले जात आहे. शिक्षकही पालकांच्या घरी जाऊन शाळेत काेणत्या सुविधा आहेत, हे सांगून पालकांचे मन वळवित आहेत. 

ग्रामीण भागातील शाळांना चांगला प्रतिसादशहर व तालुकास्तरावरील शाळांच्या तुलनेत ग्रामीण व दुर्गम भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती बऱ्यापैकी असल्याचे दिसून येत आहे. काही शाळांमध्ये तर जवळपास ५० टक्के विद्यार्थी उपस्थित आहेत. दरदिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढत चालली आहे.  अध्यापनाचे कामही सुरू झाले आहे.

शासनाच्या निर्देशानुसार शाळांनी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत की नाही. तसेच नियमांचे पालन केले जात आहे की नाही, याची पाहणी शिक्षण विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष शाळांना भेट देऊन करीत आहेत. ग्रामीण भागात चांगली उपस्थिती दिसून येत आहे. पालक सुध्दा  विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याविषयी सकारात्मक असल्याचे दिसत आहे. - राजकुमार निकम, शिक्षणाधिकारी माध्यमिक

शहरात व तालुक्यात काेराेना रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शाळेत पाठविणे धाेकादायक वाटत असले तरी शैक्षणिक नुकसान हाेऊ नये, यासाठी पाल्याला शाळेत पाठविले जात आहे. काेराेनाचा संसर्ग हाेणार नाही, यासाठी शाळेने सुध्दा याेग्य ती खबरदारी घेण्याची गरज  निर्माण झाली आहे.- दिनेश भांडेकर, पालक

टॅग्स :SchoolशाळाCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या