शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
5
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
6
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकड्यांचा फज्जा
7
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
8
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
9
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
10
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
11
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
12
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
13
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
14
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
15
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
16
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
17
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
18
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
19
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...
20
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ काँग्रेसची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:38 IST

यावेळी केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. स्थानिक तहसिलदारांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले. निवेदनात केंद्र शासनाने पारीत केलेल्या कृषी ...

यावेळी केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. स्थानिक तहसिलदारांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले.

निवेदनात केंद्र शासनाने पारीत केलेल्या कृषी कायद्यात शेतमालाला हमी भावाची हमी नसल्याने शेतकऱ्यांची लूट होण्याची शक्यता आहे. शेतकरी मागील चार महिन्यांपासून या विरोधात तिव्र आंदोलन करूनही शासन दूर्लक्ष करीत आहे. तसेच पेट्रोल, डीझेल, गॅस व इतर जिवनावश्यक वस्तूंच्या कीमतीत भरमसाठ वाढ झाली असल्याने सर्वसामान्याचे जिवन जगणे कठीण् झाले आहे. कृषी कायदे रद्द करण्याबाबत तसेच भाववाढ नियंत्रित करण्याकरीता केंद्र शासनाला निर्देशीत करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रपती रामनाथ कोविंद याना पाठविण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन सादर करताना तालुका कांग्रेसचे अध्यक्ष जयंत हरडे, माजी जि. प. उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समीतीचे सदस्य जिवन नाट, जि प सदस्य प्रभाकर तूलावी, प्रल्हाद कराडे माजी नगराध्यक्ष आशा तूलावी, माजी प. स. सभापती गिरीधर तितराम, उपसभापती श्रीराम दूगा कांग्रेसचे प्रभारी अध्यक्ष मनोज दूनेदार महिला कांग्रेस अध्यक्ष जयश्री धाबेकर, ज्येष्ठ कार्यकर्ते पूंडलिक निपाने, आनंदराव जांभूळकर, मनोज सिडाम, अरूण उईके, सिंधूबाई तितीरमारे, विमल हलामी, आसीफ शेख, न्याज सय्यद व कार्यकर्ते हजर होते.