शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ५६२ काेटींच्या ८ रस्त्यांना केंद्र सरकारची मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 05:00 IST

गडचिराेली- चिमूर लाेकसभा क्षेत्रांतर्गत येत असलेल्या प्रमुख आठ मार्गांच्या रुंदीकरण व दुरुस्तीसाठी केंद्र शासनाच्या रस्ते व परिवहन मंत्रालयाने सुमारे ५६२ काेटी ८४ लाख रुपये मंजूर केले आहेत. यासाठी आपण शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला, अशी माहिती खा. अशाेक नेते यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. या आठ मार्गांमध्ये रेपनपल्ली-सिराेंचा या ५९ किमीच्या रस्त्याचे मजबुतीकरण व रुंदीकरण करण्यासाठी २८२ काेटी रूपये मंजूर केले आहेत.

ठळक मुद्देखासदारांची माहिती : केंद्रीय रस्ते परिवहन विभागाचा निधी

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : गडचिराेली- चिमूर लाेकसभा क्षेत्रांतर्गत येत असलेल्या प्रमुख आठ मार्गांच्या रुंदीकरण व दुरुस्तीसाठी केंद्र शासनाच्या रस्ते व परिवहन मंत्रालयाने सुमारे ५६२ काेटी ८४ लाख रुपये मंजूर केले आहेत. यासाठी आपण शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला, अशी माहिती खा. अशाेक नेते यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. या आठ मार्गांमध्ये रेपनपल्ली-सिराेंचा या ५९ किमीच्या रस्त्याचे मजबुतीकरण व रुंदीकरण करण्यासाठी २८२ काेटी रूपये मंजूर केले आहेत. तसेच चिचगड ते काेरची या दरम्यानच्या २२ कि.मी. मार्गासाठी १२ काेटी ७८ लाख, काेरची-कुरखेडा-ब्रम्हपुरी दरम्यानच्या पाच कि.मी. मार्गाच्या मजबुतीकरणासाठी १९.१३ काेटी, मानपूर छत्तीसगड बाॅर्डर ते धानाेरादरम्यानच्या ८ किमी मार्गासाठी ६.९६ काेटी, चाैडमपल्ली ते गुड्डीगुडम या  २४ किमीसाठी ८३.७३ काेटी, गुड्डीगुडम ते गाेविंदपूर या २४ किमीसाठी ८१.२१ काेटी, धानाेरा तालुक्यातील छत्तीसगड बाॅर्डर ते गडचिराेली दरम्यानच्या १२ किमी मार्गासाठी ३४.०३ काेटी, आलापल्ली-भामरागड-लाहेरी-बिनागुडा मार्गादरम्यानच्या आठ किमी मार्गासाठी ४३ काेटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती खा. अशाेक नेते यांनी दिली.  पत्रकार परिषदेला नगर परिषद उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, नगरसेवक प्रमाेद पिपरे, सुधाकर येनगंधलवार, संजय बारापात्रे, डाॅ. भारत खटी, प्रणय खुणे उपस्थित हाेते. या कामांना लवरकच सुरूवात हाेईल, असा विश्वास खासदार अशाेक नेते यांनी पत्रकार परिषदेदरम्यान व्यक्त केला.

प्रत्येकाने लस घ्यावीकाेराेना प्रतिबंधात्मक लस अतिशय प्रभावी आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने लस घ्यावी. केंद्र शासनाने काेराेना प्रतिबंधात्मक उपाययाेजना करण्याची जबाबदारी राज्य शासनावर साेपविली आहे. मात्र राज्य शासनाने याेग्य त्या उपाययाेजना वेळीच न केल्याने राज्यात व जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. काही विराेधक काेराेना प्रतिबंधात्मक लसबाबत अपप्रचार करीत आहेत. मात्र त्याला बळी न पडता प्रत्येक नागरिकाने लस घ्यावी, असे आवाहन खा. अशाेक नेते यांनी केले.

 

टॅग्स :highwayमहामार्ग