शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
2
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
3
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
5
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
6
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
7
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
8
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल
9
छावा संघटना मारहाण: राष्ट्रवादीचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण फरार; ११ जणांवर गुन्हा दाखल
10
राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल; छावा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणी कारवाई
11
हा हल्ला पूर्वनियोजित, सुनील तटकरेंच्या सांगण्यावरून...; विजय घाडगे पाटलांचा मोठा दावा
12
भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम...
13
छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी सूरज चव्हाण यांनी मागितली माफी, म्हणाले...
14
Vi युझर्ससाठी महत्त्वाची बातमी, स्वस्त रिचार्ज प्लान्समध्ये केले बदल; Airtel आणि Jio काय करणार?
15
IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग
16
Stock Market Today: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Bank Nifty सुस्साट, 'या' शेअर्समध्ये तेजी
17
जडीबुटी विकणाऱ्या दोन साधूंना मुले चोरणारे समजून मारहाण; थोडक्यात टळली पालघर घटनेची पुनरावृत्ती
18
ना साईड बिझनेस, ना शेअर बाजाराच्या टीप्स; ४५ व्या वर्षी ₹४.७ कोटींसोबत होऊ शकता रिटायर, काय आहे ‘सिक्रेट प्लान’
19
तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय...
20
सोनिया गांधींना भेटण्यासाठी जात होतात त्याचे काय? योगेश कदम यांचा उद्धव ठाकरेंना टोला

अन्यायाची जाणीव असावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 00:12 IST

७ आॅगस्ट १९९० ला मंडल आयोग लागू होऊन २८ वर्षे पूर्ण झाली. हा आयोग ओबीसी समाजासाठी पूर्णपणे लागू करून त्याची पूर्णपणे अंमलबजावणी होत नसल्यामुळे ओबीसी समाजावरील अन्याय कायम आहे.

ठळक मुद्देअरविंद माळी यांचे प्रतिपादन : आष्टी येथे ओबीसी कार्यकर्ता प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : ७ आॅगस्ट १९९० ला मंडल आयोग लागू होऊन २८ वर्षे पूर्ण झाली. हा आयोग ओबीसी समाजासाठी पूर्णपणे लागू करून त्याची पूर्णपणे अंमलबजावणी होत नसल्यामुळे ओबीसी समाजावरील अन्याय कायम आहे. या अन्यायाविरुद्ध ओबीसी समाज एकत्र जोपर्यंत येणार नाही. तसेच ओबीसींना त्यांच्यावरील अन्यायाची जाणीव होणार नाही. तोपर्यंत समाजावर अन्याय होत राहिल. याकरिता अन्याय व समस्यांची जाणीव निर्माण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन नागपूरचे इंजिनिअर अरविंद माळी यांनी केले.येथील महात्मा जोतिबा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा आष्टीच्या वतीने ओबीसी समाज कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळेचे रविवारी आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमाचे उद्घाटन जि. प. सदस्य रूपाली पंदिलवार यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच वर्षा देशमुख होत्या. प्रमुख अतिथी प्रा. दिनकर हिरादेवे उपस्थित होते .पुढे बोलताना अरविंद माळी म्हणाले, समाजावरील अन्याय जेव्हा वाढतो तेव्हा असंतोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. यासाठी समाजात एकता निर्माण करावी.प्रास्ताविक एन. एस. बोरकुटे , संचालन प्रा. इंगोले यांनी केले. या प्रशिक्षण कार्यशाळेला महिला व पुरुष समाजबांधव उपस्थित होते.गावागावात जनजागृती हवीबहुसंख्य असलेला ओबीसी समाज विखुरला आहे. या समाजातील समस्यांविषयी जनजागृतीसाठी गावागावांत प्रबोधन होणे आवश्यक आहे. जनजागृती झाल्यास समाज एकत्र येऊन आपल्या न्याय हक्कासाठी लढा उभारेल, असे प्रतिपादन जि. प. सदस्य रूपाली पंदिलवार यांनी केले.