राहुल तळवळकर याने आनंद महिन्द्रा यांना टॅग करीत लिहिले होते,
‘महाराष्ट्रात दुष्काळ असताना महिन्द्रा टॉवर्सवर फाऊंटेन सुरु आहेत. माझ्या मते हे अवॉइड केले जाऊ शकते.’ राहुलच्या या tweetवर महिन्द्रा ग्रुपने तात्काळ उत्तर दिले. फाऊंटेन पाण्याला रिसर्कुलेट करतात. त्यामुळे यामुळे पाण्याची नासाडी होत नाही. पण तुम्ही म्हणता, ते बरोबर आहे. यामुळे चुकीचा संदेश जात आहे. त्यामुळे आम्ही फाऊंटेन बंद करीत आहोत, असे महिन्द्रा ग्रूपने स्पष्ट केले. काही लोकांनी फाऊंटेन सुरु ठेवण्यास सपोर्ट केला. पण आनंद महिन्द्रा यांनी राहुलची बाजू उचलून धरली आणि त्याच्या मताचा आदर केला.
@anandmahindra fountain at mahindra towers at time of severe drought in Mah. Guess can be avoided