शिक्षण क्षेत्रात ७० वर्षांपूर्वी विनाअनुदान प्रणाली लागू झाली. त्यावेळी खासगी महाविद्यालयांत सर्व विद्यार्थ्यांना समान शुल्क घ्यावे लागत असे. त्यानंतर शिक्षण क्षेत्रामध्ये क्रॉस सबसिडी तत्त्व लागू झाले. ...
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक शाळांमध्ये पहिल्या इयत्तेसाठी १७ ते १८ हजार विद्यार्थी प्रवेश घेत असतात. ...
आजकाल ऑनलाइन शॉपिंगचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे आणि घरापर्यंत सामान पोहोचवण्यात डिलिव्हरी बॉयची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे. ...
जीएमएन पिल्लई नावाच्या अधिकाऱ्याने २०१९ ते २०२३ या कालावधीमध्ये केला निधीचा अपहार ...
आतापर्यंत राज्यभरात १४ हजार मुलींनी 'आयटीआय' साठी प्रवेश घेतल्याची माहिती ...
थेट संस्थात्मक स्तरावर चौथ्या फेरीनंतरच प्रवेश घ्यावा लागेल ...
पुढील महिन्यापर्यंत आणखी विद्यार्थ्यांचे प्रवेश होतील, अशी आशा विद्यापीठाला आहे. ...
इटली, जपान, नॉर्वे, अमेरिका, इंग्लंडसारख्या बड्या देशांतून आले विद्यार्थी ...
२७ मे ते ३० मे आणि २ जून ते ५ जून २०२५ या कालावधीत घेण्यात आली होती परीक्षा ...
अर्थातच हा निर्णय घाईघाईत घेतलेला नाही ...