लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेली ‘स्क्रॅपक्रो’ ही कंपनी कचऱ्याची देखभाल करण्याचे काम करते. कचऱ्याची विल्हेवाट, पुनर्वापर अशा संकल्पेतून उद्योगाची ...
भारताच्या विधी आयोगाने अॅडव्होकेट अॅक्ट १९६१मध्ये मूलभूत सुधारणा सुचविल्याने पूर्ण देशामध्ये वकील वर्गात आगडोंब उसळला आहे. देशातील विविध भागांत राज्याच्या ...
‘व्यक्ती तशा वल्ली’ हे आपण नेहमीच बघतो, त्याचप्रमाणे करिअरनुसार मनुष्याचे व्यक्तिमत्त्व आणि व्यक्तिमत्त्वाप्रमाणे त्याचे करिअर घडलेले असते. पण एक गोष्ट ...
महाराष्ट्र राज्याची स्थापना १९६०मध्ये झाल्यावर पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी ज्या अनेक योजना सुरू केल्या, त्यात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ ...
‘नैराश्यं परमं सुखम्’। दचकलात का? जीवनगीतेचा हा षड्ज त्रिकालाबाधित सत्य आहे. आशावादाचा मंत्र जपणाऱ्या या जगात नैराश्याकडे तिरस्काराने पाहिले जाते. त्याला जीवन ...
सिने सेन्सॉरशिप कायद्यात बदल झाले पाहिजेत. केवळ काही दृश्य आणि संवाद हे ‘सेन्सॉर बोर्डा’च्या व्याख्येत न बसल्याने सिनेमातून काढणे टाकणे योग्य नाही, ...
चित्रपटाच्या प्रदर्शनपूर्वीच्या सेन्सॉरशिपच्या नियमात बदल व्हावे, या मागणीसाठी प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. ...