शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

... तर शेतजमीनींचा ताबा देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 12:02 PM

शेतकऱ्यांचा इशारा : सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेचे भूसंपादन

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : योग्य मोबदला मिळाला नाही तर शेतजमीनींचा ताबा देणार नाही, असा ईशारा सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेतील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी दिला आहे.यासंदर्भात त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले आहे.सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेसाठी शेतजमीनी संपादीत करण्याची प्रक्रीया सुरू आहे. प्रकल्पबाधित शेतकºयांपैकी शिंदखेडा तालुक्यातील सोंडले आणि धुळे तालुक्यातील बाबरे, वेल्हाणे या गावातील शेतकºयांनी हरकती दाखल केल्या आहेत.निवेदनात म्हटले आहे की, संपादीत होणाºया शेतजमीनींवर ७ ते ८ वर्षांपासून फळबागायत आहे. डाळींब तसेच आंब्याची लागवड केलेली आहे. सातबारा उताºयांवर पिकपेरा लावला असून फळांची चांगल्या दराने विक्री करुन दरवर्षी उत्पन्न घेतलेले आहे. दरवर्षी उत्पन्न देणारी शेतजमीन शासनाने घेतली तर शेतकरी भूमिहीन होवून त्यांचे उदरनिर्वाहाचे एकमेव साधन हिरावले जाणार आहे.या शेतकºयांना तसेच त्यांच्या वारसांना अन्य कोणताही व्यवसाय नाही. शेतांमध्ये विहीर, बोअर असून पाईपलाईन तसेच ठिबक संच बसविलेले आहेत.त्यासाठी शेतकºयांनी बँकेसह खाजगी कर्ज देखील घेतले आहे. त्यामुळे प्रकल्पबाधित शेतकरी कर्जबाजारी आहेत.वस्तुस्थिती विचारात घेता आम्हाला योग्य मोबदला मिळावा. अन्याय झाला तर आंदोलन, उपोषण करण्यात येईल, असा ईशारा धुळे आणि शिंदखेडा तालुक्यातील प्रकल्पबाधित शेतकºयांनी निवेदनात दिला आहे. आता प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागलेले आहे.धुळे तालुक्यातील बाबरे, वेल्हाणे आणि शिंदखेडा तालुक्यातील सोंडले येथील ३५ शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांकडे आपली व्यथा मांडली आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ता संजय शर्मा यांच्या नेतृत्वाखाली संजय पाटील, वसंत पाटील, वंदन गुजर, संजय बडगुजर, लक्ष्मण पाटील, दिलीप पाटील, वाल्मीक राजपूत, एकनाथ पाटील, रमेश राजपूत, अशोक राजपूत, अर्जुन पवार आदी शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले. सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेत संपादीत होणाºया शेतजमीनींचे व फळझाडांचे मुल्यांकन करावे, बाजार भावानुसार दर निश्चित करावा आणि मोबदला द्यावा अशी मागणी या शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :Dhuleधुळे