शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

कोरोनासंदर्भात नगरपंचायतीला गांभीर्य नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 12:46 PM

साक्री : भाजपतर्फे तहसीलदारांना निवेदन, शहराला पाणीही पुरेसे मिळत नसल्याची तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कसाक्री : शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून आतापर्यंत तीन रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. कोरोनामुळे शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण असतांना नगरपंचायतीला गांभीर्य नाही. नगरपंचायत प्रशासनाने शहरवासीयांना वाऱ्यावर सोडून दिल्याचा आरोप भाजपने तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केला आहे.निवेदनात म्हटले आहे की, नगरपंचायत प्रशासनाने कोरोना काळात फवारणी यंत्र विकत घेतले आहे. त्यासाठी निधीचा खर्चही केला. परंतु या यंत्राचा उपयोग फवारणी करताना कुठेच दिसून आला नाही. जुने गाव परिसरात कोरोना रुग्ण अधिक प्रमाणात आढळून येत आहेत. त्यामुळे पोळा चौक, राणा प्रताप चौक, वंजार गल्ली, चांद तारा मोहल्ला, कासार गल्ली, सुतार गल्ली, गवळीवाडा, बाजारपेठ, सराफ बाजार आदी परिसरांमध्ये अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. या परिसरात दररोज फवारणी करून परिसर निजंर्तुकीकरण करणे गरजेचे आहे. परंतु नगरपंचायत प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे जुने गाव परिसरासह शहरातील सर्वच कॉलनी परिसरात फवारणी करून निजंर्तुकीकरण करण्यात यावे. कंटेनमेंट क्षेत्र व व बफर झोन यातील नियमांची अंमलबजावणी करण्याचे काम नगरपंचायत प्रशासनाचे आहे. परंतु आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अधिकारी तथा तहसीलदार यांच्या आदेशाचे पालन करण्यात येत नाही. शहरात अस्वच्छतावाढली आहे.कोरोना काळात नागरिकांना पिण्याचे पाणी वेळेवर मिळत नाही. जलशुद्धीकरण केंद्र नावालाच उरले आहे. शहरवासीयांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. प्रशासनाने दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा दिला. निवेदन देतेवेळी भाजपचे तालुकाध्यक्ष वेडू सोनवणे, उत्पल नांद्रे, शैलेंद्र आजगे, कल्याण भोसले, योगेश भामरे, दयानंद मराठे, दिनेश नवरे,दीपक वाघ आदी उपस्थित होते.