शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

दहशतवादी कारवायांकरिता वैभव सोशल मीडियापासून राहिला दूर

By पूनम अपराज | Published: August 10, 2018 9:03 PM

वैभवविरोधात २०१४ मध्ये दाखल झाला होता गुन्हा

मुंबई - वैभव राऊत जरी बाहेर सर्वसामान्य वागत असला तरी त्याने सोयीस्कररित्या फेसबुक आणि ट्विटर खाते वापरणे बंद केले होते. त्याने गेल्या दोन वर्षापासूनच फेसबुकपासून दूर राहण्याचे ठरविले होती. विशेष म्हणजे फेसबुकच्या सर्व संदेश (पोस्ट) त्याने नष्ट केल्या होत्या. ट्विटररही मागील वर्षी शेवटचे ट्विट केले होते. यामुळे पडद्यामागे त्याच्या संवेदनशील हालचाली सुरू होत्या. मात्र, त्याची जराही कल्पना त्याचे मित्र आणि कुटुंबियांना नव्हती. फेसबुकवर केवळ त्याचे १२ मित्र दिसत असून एकही पोस्ट दिसत नाही.

शहरात होणाऱ्या बेकायदेशीर कत्तलखाने, गाईंची चोरून होणारी वाहतूक याबाद्दल तो सातत्याने पोलिसांना तक्रारी करत असे. यामुळेच त्याच्या विरोधात २०१४ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. भांडार आळी आणि लगत असलेला मुस्लिम वसाहतीचा परिसर यामुळे हा भाग नेहमी संवेदनशील मानला जातो. त्यामुळे ईदसारख्या सणांच्या वेळी वैभववर पोलीस प्रतिबंधात्मक नोटिसा बजावत असत. त्याला एटीएसने गोवले  आल्याचे त्याचे सहकारी आणि मित्र छातीठोकपणे सांगत आहेत. आम्ही त्याच्याबरोबर गोरक्षणाचे धर्माचे कार्य करतो. मात्र, अशा विघातक कृत्यात कसा गेला याबद्दल सर्वांनाच धक्का बसला आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाAnti Terrorist Squadदहशतवाद विरोधी पथकMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिसArrestअटक