शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

धक्कादायक! डोंबिवली, कोपर दिवा मार्गावर ३ जणांचा रूळ ओलांडताना मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 17:29 IST

भर पावसातील गुरुवार रात्रीची घटना, लोहमार्ग पोलिसांचे वारस शोधण्याचे काम सुरु

ठळक मुद्देठाणे स्थानक हद्दीतही एका बेवारस मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याचे वाडीबंदर पोलीसांनी जाहिर केलेल्या माहिती पत्रकावरून स्पष्ट झाले.

डोंबिवली: सोसाटयाचा वारा आणि जोरदार पाऊस यामुळे रेल्वे गाड्या येण्याचा अंदाज न आल्याने तिघा जणांचा रेल्वे रुळ ओलांडण्याच्या नादात अपघातीमृत्यू झाल्याची नोंद डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरिक्षक सतीश पवार यांनी दिलेल्या माहितीनूसार हे तीनही अपघात डोंबिवली, कोपर दिवा गुरुवारी रात्री मार्गावर झाले आहेत.

त्यासंदर्भात शुक्रवारी मध्यरात्री लोहमार्ग पोलीसांना सूचना मिळाली आणि त्यानूसार अपघाती अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. एक अपघात हा डोंबिवली रेल्वे स्थानकात रेल्वे रुळांमधून फलाट ५ च्या दिशेने व्यक्ती येत असतांना रेल्वे गाडीची धडक बसून झाला. तर अन्य दोघे कोपर दिवा मार्गावर रुळ ओलांडत असतांनाच त्यांचाही अपघात झाला, त्यात तिघेही मयत झाले असून तिघांच्या वारशांचा तपास सुरु असून सध्या बेवारस नोंद असल्याचे ते म्हणाले. गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी पहाटे उशिरापर्यंत पावसाचा वेग प्रचंड होता. त्यात रुळ ओलांडतांना गाड्यांच्या वेगाचा अंदाज न आल्याने हे अपघात झाले असावेत असा प्राथमिक अंदाज पोलीसांनी व्यक्त केला. ठाणे स्थानक हद्दीतही एका बेवारस मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याचे वाडीबंदर पोलीसांनी जाहिर केलेल्या माहिती पत्रकावरून स्पष्ट झाले.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

...चांगला मेसेज गेला नाही; बिहार पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाईन केल्याबद्दल SC ने कान खेचले!

 

Disha Salian Case: नारायण राणेंच्या गंभीर आरोपानंतर पोलिसांचं पुराव्यांसाठी आवाहन

 

खळबळजनक! कारागृहात कैद्याने गळफास लावून केली आत्महत्या 

 

सुशांत राजपूत प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेले बिहारचे पोलीस परतले; १२ जणांची केली चौकशी

 

सुशांतच्या डायरीची शेवटची पाने महत्वाची, सुगावा लागू शकतो मारेकऱ्याचा

 

Breaking : वलसाडमधील बायोकेमिकल कंपनीला भीषण आग

 

भीषण! उल्हासनगरात नाश्त्याच्या हॉटेलमध्ये सिलेंडरचा स्फोट, एकाचा मृत्यू तर ११ जण जखमी

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूdombivaliडोंबिवलीdivaदिवाrailwayरेल्वेPoliceपोलिस