शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

१८ महिलांवर बलात्कार, २१५ जणांची शिक्षा कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2023 08:55 IST

तामिळनाडू राज्याने सीबीआय चौकशीविरोधात अपील दाखल केले होते, परंतु ते फेटाळण्यात आले.

डॉ. खुशालचंद बाहेतीचेन्नई : तामिळनाडूच्या धर्मपुरी जिल्ह्यातील वाचथी येथे १९९२ मध्ये घडलेल्या विविध गुन्ह्यांसाठी वन, पोलिस कर्मचारी आणि महसूल अधिकाऱ्यांचे शिक्षेविरुद्धचे अपील फेटाळून लावत मद्रास हायकोर्टाने त्यांची शिक्षा कायम केली.

२० जून १९९३ रोजी १५५ वन, १०८ पोलिस आणि ६ महसूल अधिकाऱ्यांच्या पथकाने वाचथी गावात चंदनाची तस्करी करणारा कुख्यात डाकू वीरप्पनची माहिती मिळवण्यासाठी प्रवेश केला. त्यांनी गावकऱ्यांच्या घरांची नासधूस केली, गुरेढोरे मारली, मारहाण केली आणि १८ महिलांवर बलात्कार केला. या प्रकरणी २६९ जणांविरुद्ध बलात्कार, दंगल आदी कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. १९९५ मध्ये मद्रास कोर्टाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला. तामिळनाडू राज्याने सीबीआय चौकशीविरोधात अपील दाखल केले होते, परंतु ते फेटाळण्यात आले.

१० लाख द्या बलात्कार पीडितांना प्रत्येकी १० लाख रुपयांची भरपाई देण्याचे निर्देशही हायकोर्टाने दिले आहेत. यातील ५० टक्के रक्कम आरोपींकडून वसूल करायची आहे. ३) ज्यांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत अशा पीडितांना योग्य रोजगार देण्याचे निर्देशही न्यायालयाने राज्याला दिले आहेत.

कठोर कारवाईचे आदेशn२६९ आरोपींपैकी ५४ आरोपींचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला. उर्वरित १२६ वन, ८४ पोलिस आणि ५ महसूल विभागाचे अधिकारी असे एकूण २१५ जणांना दोषी ठरवण्यात आले. nदोषींमध्ये ४ आयएफएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या सर्वांनी शिक्षेविरुद्ध अपील दाखल केले होते. हे सर्व अपील न्या. पी. वेलमुरुगन यांनी फेटाळले. कोर्टाने तत्कालीन जिल्हाधिकारी, जिल्हा वनाधिकारी, पोलिस अधीक्षकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयChennaiचेन्नईCrime Newsगुन्हेगारी