शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

धक्कादायक! शेणावरून दोन शेजाऱ्यांमध्ये झालं कडाक्याचं भांडण, एकाने गोळी झाडून केली दुसऱ्याची हत्या.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 09:53 IST

या गावात गायीच्या शेणावरून दोन शेजाऱ्यांमध्ये भांडण झालं होतं. गायीच्या शेणापासून तयार गवऱ्या मृत व्यक्तीच्या प्राण्याने पायाने तुडवल्या.

उत्तर प्रदेशच्या गाजीपूरमध्ये केवळ गायीच्या शेणावरून झालेल्या वादात दोन शेजाऱ्यांनी आधी भांडणं केलं नंतर एकाने दुसऱ्याची हत्या केली. गायीच्या चुकीवरून झालेल्या वादातून एका शेजाऱ्याने दुसऱ्यावर गोळी झाडली. ही घटना उत्तर प्रदेशातील संकरा गावातील आहे.

या गावात गायीच्या शेणावरून दोन शेजाऱ्यांमध्ये भांडण झालं होतं. गायीच्या शेणापासून तयार गवऱ्या मृत व्यक्तीच्या प्राण्याने तुडवल्या. त्यामुळे गवऱ्या तुटल्या. यावरून बिंद नावाची व्यक्ती शेजारी राहणाऱ्या मुन्ना नावाच्या व्यक्तीवर रागावला. बिंदने याच रागात मुन्नावर गोळी झाडली. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. (हे पण वाचा : खळबळजनक! गळा आवळून पती-पत्नीची हत्या; अंगावरील पाच लाखांचे दागिने गायब)

मीडिया रिपोर्टनुसार, मृत व्यक्तीच्या भावाचं लग्न होणार होतं. हत्येची माहिती मिळताच गावातील लोक संतापले आणि गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं. घटनेची गंभीरता बघता गाजीपूर एसपी स्वत: पोलीस दल घेऊन तिथे पोहोचले आणि गावकऱ्यांकडून घटनेची माहिती घेतली. (हे पण वाचा : धक्कादायक! गर्भवती गर्लफ्रेन्डने ब्रेकअप केलं म्हणून बॉयफ्रेन्डने चाकूने सपासप वार करत घेतला तिचा जीव!)

गावात हत्येमुळे निर्माण झालेला तणाव बघता परिसराला छावणीचं रूप आलं होतं. जेणेकरून दुसरी कोणतीही अनुचित घटना घडू नये. पोलिसांनी माहिती दिली की, संकरा गावातील विशाल बिंदच्या गायीच्या शेणाच्या गवऱ्या मुन्ना बिंदच्या प्राण्याने मोडल्या. यावरून दोघात वाद झाला. त्यानंतर मुन्ना बिंद घरासमोर बसला होता त्यावेळी विशाल बिंद साथीदारासोबत आला आणि त्याने मुन्ना बिंदवर गोळी झाडली. विशाल बिंद तेथून फरार झाला होता. लकवरच त्याला अटक करण्यात आली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश