शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
3
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
4
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
5
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
6
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
7
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
8
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
9
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
10
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
11
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
12
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
13
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
14
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
15
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
16
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
17
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
18
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
19
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
20
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
Daily Top 2Weekly Top 5

"मला रुद्रची खूप आठवण येते, मी त्याच्याशिवाय..."; मुलाच्या आठवणीत वडिलांनी मृत्यूला कवटाळलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 12:51 IST

कनुभाई गेल्या २० वर्षांपासून बँकेत मॅनेजर म्हणून काम करत होते आणि त्यांची विविध जिल्ह्यांमध्ये बदली झाली होती.

गुजरातमधील जुनागढ येथील सहकारी आणि ग्रामीण कृषी बँकेचे ५२ वर्षीय मॅनेजर कनुभाई यांनी त्यांच्या खोलीत पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. पोलिसांना कनुभाईंची एक सुसाईड नोट सापडली, जी त्यांच्या पत्नी आणि मुलाच्या नावाने लिहिलेली होती. त्या चिठ्ठीत त्याने लिहिलं होतं की, "मला रुद्रची खूप आठवण येते आणि मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही, म्हणून मी मृत्यूला कवटाळत आहे."

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कनुभाई गेल्या २० वर्षांपासून बँकेत मॅनेजर म्हणून काम करत होते आणि त्यांची विविध जिल्ह्यांमध्ये बदली झाली होती. सध्या ते जुनागढ येथे तैनात होते आणि बँकेच्या गेस्ट हाऊसमध्ये राहत होते. सोमवारी त्यांनी याच गेस्ट हाऊसमध्ये पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

सुसाईड नोटमध्ये कनुभाईंनी लिहिलं की, "मी मृत्यूला कवटाळत आहे. जेव्हा मी पायऱ्यांवरून पडलो तेव्हा मला माझ्या रुद्रची खूप आठवण येत होती. म्हणूनच मी आता जगू शकत नाही. तू आणि तुझ्या आईने शांततेत जगावं, कशाचीही काळजी करू नये. मी रुद्रशिवाय जगू शकत नाही."

कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, कनुभाईंना दोन मुलं होती, त्यापैकी धाकटा मुलगा रुद्र याने दीड वर्षांपूर्वी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यावेळी कनुभाई त्यांच्या मुलाला एखाद्या गोष्टीसाठी ओरडले होते, त्यानंतर त्याने हे पाऊल उचललं. रुद्रच्या मृत्यूनंतर कनुभाई तणावाखाली होते आणि अखेर त्याच दुःखामुळे त्यांनी आत्महत्या देखील केली.

पोलिस आणि कुटुंबीयांच्या जबाबांवरून असं दिसून आलं की, कनुभाई त्यांच्या मुलाच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरू शकले नव्हते. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबाला आणि सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGujaratगुजरात