शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

औरंगाबाद जिल्ह्याचा टंचाई आराखडा ६३ कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 12:11 AM

जिल्ह्याचा टंचाई आराखडा ६३ कोटींपर्यंत गेला असून, तो आराखडा जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला आहे.

ठळक मुद्देदुष्काळाच्या झळा : विविध उपाययोजनांची तरतूद

औरंगाबाद : जिल्ह्याचा टंचाई आराखडा ६३ कोटींपर्यंत गेला असून, तो आराखडा जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला आहे. शासनाने ९ पैकी ८ तालुक्यांत गंभीर स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे स्पष्ट केले आहे. कन्नड तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे दुष्काळ पाहणीच्या दुसºया कळीत सांगण्यात आले आहे.येणाºया पावसाळ्यापर्यंत म्हणजेच नऊ महिन्यांत टंचाई निवारण्यासाठी ३२ गावांत तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजना कराव्या लागतील, तसेच ८४ गावांत नळ पाणीपुरवठा दुरुस्ती, ९ विंधन विहीर दुरुस्ती, ५६४ नवीन विंधन विहिरी, ५१० गावांसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ३८० विहिरी अधिग्रहित कराव्या लागतील. या उपाययोजनांवर ६३ कोटी ३० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. जून २०१९ पर्यंत टंचाई निवारण्यासाठी केल्या जाणाºया उपाययोजनांवर हा खर्च होणे अपेक्षित आहे. जिल्ह्यातील पाणी उपलब्धतेची परिस्थिती पाहून उपाययोजना राबवल्या जातात. यात नळ योजना, विद्यमान योजनांची दुरुस्ती, विंधन विहीर व दुरुस्ती, बुडक्या घेणे, विहीर अधिग्रहण आदी उपाययोजनांचा टंचाईसदृश स्थितीमध्ये विचार केला जातो. तसेच टँकरने पाणीपुरवठा करण्याचा यामध्ये समावेश होतो. दरवर्षी आॅक्टोबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून अशा तीन-तीन महिन्यांचा टंचाई आराखडा तयार केला जातो.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादdroughtदुष्काळ