शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे मागण्या सुरेश प्रभू सोडवतील

By admin | Updated: January 7, 2015 01:03 IST

औरंगाबाद : मराठवाड्याच्या रेल्वेविषयक विविध मागण्या रेल्वेमंत्री सुरेश प्रभू महाराष्ट्राचे असल्याने सोडवतील व मराठवाड्याच्या वाट्याला अच्छे दिन येतील

औरंगाबाद : मराठवाड्याच्या रेल्वेविषयक विविध मागण्या रेल्वेमंत्री सुरेश प्रभू महाराष्ट्राचे असल्याने सोडवतील व मराठवाड्याच्या वाट्याला अच्छे दिन येतील, अशी अपेक्षा आज येथे मराठवाडा जनता विकास परिषदेचे सहचिटणीस प्राचार्य डॉ. शरद अदवंत व उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रदीप देशमुख यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केली. यावेळी श्रीराम वरुडकर, सुरेश कुळकर्णी, शहर समितीचे सचिव सारंग टाकळकर, युवक आघाडीचे समन्वयक प्रा. गजानन सानप आदींची उपस्थिती होती. मराठवाड्याचे रेल्वेविषयक प्रश्न सुटावेत यासाठी रेल्वे मंत्रालयात स्वतंत्र कार्यालयाची मागणी यावेळी करण्यात आली. डॉ. अदवंत म्हणाले, नागपूर, नाशिक या शहरांसाठी मेट्रो सुरू करण्यासाठी तत्त्वत: मंजुरी रेल्वे खात्याने दिली आहे. औरंगाबाद शहराजवळून डीएमआयसी हा मोठा औद्योगिक पट्टा निर्माण होत आहे. शंभर गावांमध्ये स्मार्ट सिटी उभारण्याची योजना भारत सरकारने कायम केली आहे. त्यात औरंगाबाद शहराचा समावेश आहे. प्रचंड वेगाने विस्तारित होणाऱ्या या शहरासाठी मेट्रो रेल्वे सुरूकरण्याच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली पाहिजे. जळगाव-सोलापूर हा रेल्वे मार्ग लवकर पूर्ण व्हावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. मात्र, हा मार्ग औरंगाबाद मार्गे जावा की जालना या प्रश्नाला उत्तर देण्याचे डॉ. अदवंत यांनी टाळले. यावेळी करण्यात आलेल्या मागण्या अशा : १) नांदेड-अहमदपूर- लातूर रोड, २) परळी-अंबाजोगाई- घाटनांदूर लातूर रोड, ३) बोधन-नर्सी- मुखेड- लातूर रोड,४) मानवत- पाथ्री- सोनपेठ- परळी वैजनाथ, ५) कुर्डुवाडी- परांडा- भूम- कुंथलगिरी- बीड- पैठण मार्गे औरंगाबाद आणि उस्मानाबाद- पूर्णा या रेल्वे मार्गांचे सर्वेक्षण करण्यात यावे व त्यासाठी २०१५-१६ च्या रेल्वे अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करण्यात यावी. खालील रेल्वे गाड्या रोज सुरूकरण्यात याव्यात. १) नांदेड- औरंगाबाद- मनमाड- दिल्ली- अमृतसर- जम्मू-तावी- कटरा एक्स्प्रेस,२) औरंगाबाद- बंगळुरू- तिरुअनंतपुरम- चेन्नई, ३) औरंगाबाद- वाराणसी, ४) औरंगाबाद- जालना- परभणी- पूर्णा- वसमत- हिंगोली- वाशिम- अकोलामार्गे, नागपूर, ५) नांदेड-पूर्णा, ६) नगरसोल- चेन्नई, ७) हैदराबाद- अजमेर, ८) औरंगाबाद- रेनिगुंठा, ९) कोल्हापूर- पूर्णा- नागपूर, १०), हैदराबाद- उस्मानाबाद- पुणे, ११) लातूर- पुणे, १२) ओखा- औरंगाबाद- जालना- रामेश्वरम. खालील मार्गांवर रेल्वे फेऱ्या सुरू करण्यात याव्यात. १) कोल्हापूर- औरंगाबाद- धनबाद दीक्षाभूमी एक्स्प्रेस,२) औरंगाबाद- जालना- परभणी- नांदेड- मुदखेड- आदिलाबाद- नागपूरमार्गे हावडा कोलकाता. ३) लातूर- विकाराबाद- रायचूर- तिरुपती आदी.