शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

मराठवाड्यातील ८७२ प्रकल्प ५० टक्केही भरले नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 6:01 PM

उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. 

ठळक मुद्देचार जिल्ह्यात सुरु आहेत ६२१ टँकर १२ लाख ५२ हजार नागरिकांना टँकरने पाणी 

औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७२ प्रकल्पांत यंदाच्या पावसाळ्यात ५० टक्केही पाणीसाठा झालेला नाही. ७ आॅक्टोबर रोजी पावसाळा संपण्याची तारीख आहे. परतीचा पाऊस अजूनही मराठवाड्यातील काही भागांत बरसत असला तरी बीड, लातूर, उस्मानाबाद आणि औरंगाबाद या चार जिल्ह्यांत ६२१ टँकरने १२ लाख ५२ हजार नागरिकांना पाणीपुरवठा सुरू आहे. 

मराठवाड्यात पावसाची वार्षिक सरासरी ७७९ मि.मी. इतकी आहे. ५८८.१५ मि.मी. इतका पाऊस आजवर झाला आहे. ७५.५० टक्के पाऊस विभागात झाला आहे. २५ टक्के पावसाची आजवर तूट आहे. विभागातील एकूण सर्व ८७२ प्रकल्पांत ८१९३.९२ दशलक्ष घनमीटर एवढी पाणी साठवण क्षमता आहे. त्यापैकी सद्य:स्थितीत ३६९३.२० दलघमी पाणी प्रकल्पांत आहे. ४५.०८ टक्के  इतके ते पाणी आहे. चार जिल्ह्यांतील टँकरचा आकडा पाहता येणाऱ्या उन्हाळ्यात त्या जिल्ह्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. 

बीड जिल्ह्यात सर्वाधिक ४१३ टँकर सुरू आहेत. लातूरमध्ये ३७, तर उस्मानाबादमध्ये १३७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. औरंगाबादमध्ये ३४ टँकर सुरू आहेत. १३२६ विहिरी अजूनही अधिग्रहित आहेत. आॅक्टोबर महिन्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात टँकर सुरू ठेवण्याची परिस्थिती विभागात निर्माण झालेली आहे. खरीप हंगाम जवळपास संपल्यात जमा आहे. 

मराठवाड्यातील विविध प्रकल्पांतील साठा

प्रकल्प     संख्या    एकूण क्षमता    सद्य:स्थितीत साठा     टक्केवारी     मोठे प्रकल्प    ११    ५१४३ दलघमी     २८७३ दलघमी     ५५.८६ %मध्यम प्रकल्प    ७५    ९४०.३४    २१५.६९५    २२.९४ %लघु प्रकल्प    ७४९    १७१२.८७    ३६४.५६    २१.२८%गोदावरी बंधारे    १३    ३२४.७७४    २३७.२९०    ७३.६१ %तेरणा व बंधारे     २४    ७२.२३०    २.६५३    ३.६७६ %एकूण     ८७२    ८१९३.९२    ३६९३.२०    ४५.०८ %  

टॅग्स :MarathwadaमराठवाडाRainपाऊसdroughtदुष्काळagricultureशेती