शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
3
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
4
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
5
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
6
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
7
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
8
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
9
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
10
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
11
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
12
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
13
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
14
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
15
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
16
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
17
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
18
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
19
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
20
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

लढा व्यर्थ होऊ दिला जाणार नाही -मुख्यमंत्री

By admin | Updated: September 18, 2014 00:41 IST

औरंगाबाद : विकासाच्या मुख्य प्रवाहात मराठवाड्याला सामावून घेतले जाईल. मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा लढा व्यर्थ जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

औरंगाबाद : विकासाच्या मुख्य प्रवाहात मराठवाड्याला सामावून घेतले जाईल. मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा लढा व्यर्थ जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सिद्धार्थ उद्यानातील हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र वाहून शहिदांना अभिवादन करून ध्वजारोहण केले. त्यानंतर ते उपस्थिताना संबोधित करीत होते. ते म्हणाले, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील मराठवाडा मुक्तिसंग्राम हे महत्त्वपूर्ण पर्व आहे. ब्रिटिश सत्तेला दिलेल्या लढ्यापेक्षा हा संघर्ष अधिक कठीण होता. स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासारखा नि:स्वार्थी, त्यागी, निष्क लंक नेता लाभल्यामुळे हा संघर्ष यशस्वी झाला. त्यांनीच या मुक्ती लढ्यास जनआंदोलनाचे स्वरूप दिले. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, खासदार चंद्रकांत खैरे, महापौर कला ओझा, आ. सुभाष झांबड आ. डॉ. कल्याण काळे, आ. संजय शिरसाट, आ. प्रदीप जैस्वाल, विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल, जिल्हाधिकारी विक्रमकुमार, विशेष पोलीस महानिरीक्षक अमितेश कुमार, पोलीस अधीक्षक अनिल कुंभारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र वाहण्यात आले. पोलीस दलाने हवेत २१ राऊंड फायर करून हुतात्म्यांना सलामी दिली. कार्यक्रमस्थळी उपस्थित मुक्ती लढ्यातील स्वातंत्र्यसैनिक व ज्येष्ठ नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन मुख्यमंत्री चव्हाण यांनी त्यांच्याशी चर्चा केली.