शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
3
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
4
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
5
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
6
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
7
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
8
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
9
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
10
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
11
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
12
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
13
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
14
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
15
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
16
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
17
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
18
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
19
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
20
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
Daily Top 2Weekly Top 5

गारपिटीच्या मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचे उपोषण

By admin | Updated: July 22, 2014 00:14 IST

माजलगाव: गारपिटीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते.

माजलगाव: गारपिटीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. महसूल विभागाकडून करण्यात आलेल्या पंचनाम्यामध्ये भेदभाव केल्याच्या निषेधार्थ सोमवारपासून सावरगाव येथील गारपीटग्रस्त शेतकरी तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत.गारपिटीत ज्वारी, गहू, हरभरा, ऊस या पिकांसह डाळिंब, मोसंबी, द्राक्ष आदी फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले होते. येथील तलाठी सोपान वाघमारे यांनी पंचनामे करताना भेदभाव केल्यामुळे सुमारे चारशे शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागले. फेरपंचनामे करून अनुदानाचे वाटप करावे, या मागणीसाठी आव्हान संघटनेचे संस्थापक डॉ. उद्धव नाईकनवरे यांच्या नेतृत्वाखाली रवि नाईकनवरे, अभिमान नाईकनवरे, रामभाऊ जगताप, अजिंक्य जगताप, रामदास महात्मे, नारायण शेंडगे, आबा बोराडे, सतीश नाईकनवरे, अर्जुन नाईकनवरे आदी शेतकरी उपोषणास बसले. तहसीलदारांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. (वार्ताहर)