शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

आरटीईच्या प्रवेश अर्जासाठी ३० मार्चपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:05 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील ६०३ शाळांत ३६२५ मोफत प्रवेशासाठी आरटीईची २०२१-२२ साठी प्रवेश प्रक्रिया ३ मार्चपासून सुरू झाली. मात्र, तांत्रिक ...

औरंगाबाद : जिल्ह्यातील ६०३ शाळांत ३६२५ मोफत प्रवेशासाठी आरटीईची २०२१-२२ साठी प्रवेश प्रक्रिया ३ मार्चपासून सुरू झाली. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे ११ ते १५ मार्चपर्यंत ओटीपी येत नव्हता. तांत्रिक समस्या दूर होईपर्यंत अर्ज भरू नयेत, असे आवाहन पालकांना शिक्षण विभागाने केले होते. आता ती अडचण दूर झाली असून २१ मार्चपर्यंत असलेली मुदत वाढवून ३० मार्च करण्यात आली आहे.

खासगी शाळांतील २५ टक्के जागांवर आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रियेतून मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यान्वये प्रवेश देण्यात येतात. त्यासाठी ३ ते २१ मार्चपर्यंत अर्ज प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, ९ हजार ७५१ अर्ज आतापर्यंत करण्यात आले. ११ ते १५ मार्चपर्यंत ओटीपीच्या तांत्रिक अडचणी होत्या. आता ती अडचण दूर झाल्याने अर्ज करण्याची सूचना शिक्षण विभागाने केली असून ३० मार्चपर्यंत आरटीईतून प्रवेशासाठी पालकांना अर्ज करता येणार आहे.