शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
4
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
5
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
6
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
7
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
8
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
9
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
10
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
11
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
12
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
13
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
14
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
15
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
16
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
17
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
18
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
19
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
20
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

कनिष्ठ महाविद्यालयांचा वनवास संपणार

By admin | Updated: August 30, 2014 00:01 IST

हिंगोली : तुकड्यांचे आॅनलाईन प्रणालीद्वारे मूल्यांकन करण्यात येणार आहे

हिंगोली : राज्यातील विनाअनुदानित परवानगी दिलेल्या उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व वर्ग/ तुकड्यांचे आॅनलाईन प्रणालीद्वारे मूल्यांकन करण्यात येणार आहे. या शाळांना अनुदान देण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून ही कार्यवाही केली जात असून लवकरच या शाळांतील शिक्षक व कर्मचाऱ्यांचा वनवास संपणार असल्याची चिन्हे आहेत.या निर्णयाची अंमलबजावणी करताना इंग्रजी शाळांशी जोडून असलेल्या वर्ग व तुकड्यांचा मात्र विचार होणार नाही. हे मूल्यांकन २0१३-१४ या वर्षातील अभिलेख्यांवर आधारित होणार आहे. यासाठीचे वेळापत्रकच शासनाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे संचालक सर्जेराव जाधव यांनी काढले आहे.त्यात २१ आॅगस्ट ते २0 सप्टेंबर या कालावधीत ६६६. ेंँङ्मिी२ीूङ्मल्लंि१८.ूङ्मे या संकेतस्थळावर आॅनलाईन प्रणालीद्वारे अर्ज करण्यास सांगितले आहे. त्यानंतर २५ सप्टेंबरपर्यंत शाळांनी भरलेली ही माहिती चार प्रतींमध्ये माध्यमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर करायची आहे. ५ आॅक्टोबरला त्याच संकेतस्थळावर प्रस्ताव लोकांच्या हरकतींसाठी जाहीर होतील. २१ ते ३0 आॅक्टोबरदरम्यान पाक्ष शाळांच्या मूल्यांकनासह गुणदान होईल. १ नोव्हेंबरला पात्र व अपात्र शाळांची यादी स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल तर १२ रोजी पात्र शाळांची यादी शासनाकडे अनुदानासाठी सादर केली जाणार आहे.२000 पासून या शाळांना अनुदानाची प्रतीक्षा होती. सुरुवातीला कायम विनाअनुदानित असल्याने मोठी पंचायत झाली होती. आता अनुदानापर्यंत पोहोचल्याने शिक्षक-कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शासनाच्या या निर्णयाबद्दल शिक्षण संस्था महामंडळाचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर मुळे व सरचिटणीस गजानन कुटे यांनी शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांचे आभार मानले.