शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
5
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
6
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
7
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
8
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
9
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
10
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
11
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
12
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
13
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
14
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
18
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
19
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
20
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
Daily Top 2Weekly Top 5

११ ग्रा़पं़ना प्रत्येकी १० लाख

By admin | Updated: August 4, 2014 00:49 IST

बीड : अल्पसंख्यांक बहूल गावांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रत्येकी दहा लाख रुपये दिले जातात. जिल्ह्यात २०१३- १४ या वर्षात ११ ग्रामपंचायतींची त्यासाठी निवड झाली आहे.

बीड : अल्पसंख्यांक बहूल गावांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रत्येकी दहा लाख रुपये दिले जातात. जिल्ह्यात २०१३- १४ या वर्षात ११ ग्रामपंचायतींची त्यासाठी निवड झाली आहे. योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषदेने प्रशासकीय मान्यतेची मोहोर देखील उमटविली आहे.राज्याच्या अल्पसंख्यांक विकास विभागाकडून अल्पसंख्यांक बहूल ग्रामपंचायत विकास सहायता निधी ही योजना राबविली जाते. त्याअंतर्गत ११ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली. या योजनेंतर्गत अल्पसंख्यांक भागातील लोकांचे राहणीमान उंचावण्यासाठी मुलभूत सुविधा राबविल्या जातात. अल्पसंख्यांक विकासात कोठेही मागे राहू नयेत, त्यासाठी खास ही योजना कार्यान्वित केली आहे. २०१३- १४ मध्ये जिल्ह्यातील ११ ग्रामपंचायतींची त्यासाठी निवड झाली. नित्रूड वगळता इतर सर्व ग्रामपंचायतींना १० लाख रुपये मंजूर झाले आहेत. नित्रूडला ९ लाख ९८ हजार इतका निधी उपलब्ध झाला आहे. या ग्रामपंचायतींमध्ये विकासकामे करण्यासाठी प्रशासकीय मान्यताही दिल्या आहेत. ई- टेंडरिंंग प्रक्रिया राबवूनच कामे करावी लागणार आहेत. कामे पारदर्शक व्हावेत, यासाठी पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात ४० तर अखेरच्या टप्प्यात २० टक्के इतका निधी दिला जाणार असल्याचे पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नईमोद्दीन कुरेशी यांनी सांगितले.चालू वर्षीचे प्रस्ताव मागविले२०१४- १५ या वर्षात या योजनेला लाभ मिळविण्यासाठी प्रस्ताव मागविले आहेत. यावर्षी १२ गावांना लाभ मिळणार आहे. १५ आॅगस्टपर्र्यंत प्रस्ताव सादर करता येतील. त्यानंतर हे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येतील. त्यानंतर अंतिम मान्यतेकरता ते शासनाकडे सादर केले जाणार असल्याचे पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नईमोद्दीन कुरेशी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)या गावांना मिळणार योजनेचा फायदागेवराई- तलवाडा, चकलांबा, बीड- नेकनूर, पिंपळनेर, वडवणी- उपळी, माजलगाव- पात्रूड, नित्रूड, परळी- सिरसाळा, अंबाजोगाई- सायगावया गावांची योजनेसाठी निवड झाली. शिवाय पाटोदा व आष्टी या दोन ग्रामपंचायतींनाही निधी भेटणार आहे.काय आहेत अटी ? अल्पसंख्याकबहूल ग्रामपंचायत विकास सहाय निधी या योजनेसाठी ग्रामपंचायतीअंतर्गत किमान १०० पेक्षा अधिक ग्रामस्थ अल्पसंख्यांक असावेत.शिवाय या योजनेचा यापूर्वी लाभ घेतलेला नसावा.योजनेतून रस्ते, पाणी, वीज, शादीखाना, कब्रस्तान संरक्षक भिंत, नाली, हौद आदी कामे करता येतात, अशी माहिती पंचायत विभागातील कार्यालयीन अधीक्षक एस. एस. गाडे यांनी दिली.