प्रत्येक निवडणुकीत महाराष्ट्रात बांगलादेशी घुसलेत बोलता, हे तुमच्या अमित शाह यांचे अपयश आहे, तुमचे सरकार आहे ना असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. ...
आरटीई ॲक्टनुसार खासगी आस्थापनांचा अल्पसंख्याक दर्जा वगळता इतर सर्व प्रकारच्या शाळांमध्ये २५ टक्के जागा आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवल्या आहेत. ...