शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

रत्नापूर येथील वाॅटर एटीएम २५ दिवसांपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:25 IST

नवरगाव : येथील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी पाणी शुद्धीकरण संयंत्र गावाच्या चौकात बसविलेे; परंतु मागील २५ दिवसांपासून ...

नवरगाव : येथील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी पाणी शुद्धीकरण संयंत्र गावाच्या चौकात बसविलेे; परंतु मागील २५ दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांना शुद्ध पाणी मिळणे बंद झाले आहे.

सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर हे गाव आठ हजार लोकसंख्येचे आहे. शिवणी मार्गावरील उमा नदीपात्रातून नळयोजनेद्वारे गावाला पाणीपुरवठा केला जातो. गावातील सर्व नागरिकांना सुरळीत पाण्याचा पुरवठा होण्यासाठी चार जलकुंभ उभारले आहेत. नदीवरून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असताना पाण्यासोबत गाळही येतो. गढूळ पाणी साठविण्याच्या जलकुंभात जमा होते. जलकुंभाची नियमित स्वच्छता होत नाही. यामुळे गढूळ पाण्याचा पुरवठा होतो. नेहमीची समस्या लक्षात घेऊन नळयोजनेलाच जलशुद्धीकरण योजना द्यावी, अशी मागणी गावकरी आणि ग्रामपंचायतीकडून प्रशासनाला करण्यात आली आहे. अजूनही ती मान्य झाली नाही.

गावाची गरज लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनाने जलशुद्धीकरण संयंत्र (वाॅटर एटीएम ) सुरू करण्यात आले. त्याचा लाभ बरेच नागरिक घेतात. मागील २५ दिवसांपासून सदर वाॅटर एटीएमही बंद पडले आहे.