शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

निराश्रितांची कदापि उपासमार होऊ देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2020 5:00 AM

यावेळी नगराध्यक्ष रिता उराडे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष खेमराज तिडके, प्रभाकर सलोकर, प्रमोद चिमुरकर, नितीन उराडे, विलास विखार, सुधीर राऊत, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिंदे, तहसीलदार पवार, नगर परिषदेचे मुख्याधिकारी वासकर आदी उपस्थित होते.

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार । ४० हजार कुटुंबांना मोफत अन्नधान्य वाटपाला प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : लॉकडाऊनमुळे निराश्रितांची कदापि उपासमार होऊ देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे मदत व पुनर्वसन तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टवार यांनी केले. जिल्ह्यातील ४० हजार निराश्रित कुटुंबांना मोफत अन्नधान्य वाटप कार्यक्रमात ते शनिवारी बोलत होते. हा उपक्रम १५ दिवस सुरू राहणार आहे.यावेळी नगराध्यक्ष रिता उराडे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष खेमराज तिडके, प्रभाकर सलोकर, प्रमोद चिमुरकर, नितीन उराडे, विलास विखार, सुधीर राऊत, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिंदे, तहसीलदार पवार, नगर परिषदेचे मुख्याधिकारी वासकर आदी उपस्थित होते. सावली व सिंदेवाही तालुक्यात रविवार तर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ६ एप्रिलपासून टप्पाटप्प्याने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. यावेळी बंडू श्याम वाघाडे, मुक्ता महादेव वैरकर, गोविंदा बाबुराव मडावी, प्रिया प्रमोद राऊत, यमुना गोविंदा राऊत आदींसह ५० गरजुंना धान्य व जीवनावश्यक किट देण्यात आले. रविवारी सिंदेवाही व सावली तालुक्यात, ६ एप्रिलपासून चंद्रपूर, बल्लारपूर तालुक्यात वस्तुंचे किट वाटप होणार आहे. यामध्ये १० किलो तांदूळ, २ किलो तूर डाळ, १ किलो खाद्य तेल, २०० ग्राम मिरची पावडर, ५० ग्राम हळद पावडर, १ किलो मीठ, साबण आदी जीवनावश्यक वस्तुंचा समावेश आहे ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाहीत अशाही गरजू लोकांसाठी शासकीय योजनव्यतिरिक्त स्वखर्चातुन ४० हजार कुटुंबांना वस्तुंचे किट देण्यात येणार आहे.शिवभोजन थाळीकेंद्राचे उद्घाटनब्रह्मपुरी तालुक्यातील गोरगरीब नागरिकांसाठी कमी दरात भोजन सेवा उपलब्ध करून देणाऱ्या शिवभोजन थाळी केंद्राचे उद्घाटन शनिवारी झाशी राणी चौक ब्रह्मपुरी येथे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते पार पडले. या केंद्रातून दररोज १०० थाळी वितरित होणार आहे. ही थाळी अवघ्या ५ रूपयात मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री वडेट्टीवार यांनी दिली.