जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून इंदिरा आवास योजना राबवली जाते. ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील कुटुंबाला हक्काचा निवारा दिला जातो. मात्र या योजनेत २०१४-१५ या वर्षात अनुसूचित जमाती, ...
तालुक्यातील शेगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्याची मागणी कित्येक वर्षापासून होती, ही मागणी मंजुर झाली. परंतु बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) दिवसात एकच वेळ घेण्यात येत होती. ...
कोरपना तालुक्यातील पाणीटंचाई सोडविण्यासाठी १९९८ ते २०१३ या काळात कोट्यावधीच्या योजना मंजूर करण्यात आल्या. मात्र प्रत्यक्षात अनेक गावातील पाणी प्रश्न सुटलेला नाही. ...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी वनविभागाच्या विरोधात भिसी येथे बैलबंडी मोर्चा काढण्यात आला. सहाय्यक वनक्षेत्र अधिकारी मल्लेलवार यांच्या कार्यालयावर मोर्चा धडकला. ...
शासनाने भूसंपादन कायद्यात दुरुस्ती करून २०१३ ला नवीन भूसंपादन कायदा अस्तित्वात आणला. अधिनियमाचे नियम २७ आॅगस्ट २०१४ रोजी प्रसिद्ध करण्यात आले. या कायद्यानुसार भूसंपादन करण्याचे ...
मागील वर्षीच्या अतिवृष्टी आणि पुरामुळे कोरपना तालुक्यातील नदी-नाल्या शेजारील शेकडो हेक्टर पिकांची अतोनात हानी झाली. शासनस्तरावर त्याची दखल घेऊन सर्व्हे करण्यात आला. ...
आपल्या रास्त मागण्यांसाठी कामबंद करून आंदोलन करणाऱ्या ८१ खासगी ट्रक चालकांना पोलिसांनी अटक करून त्यांची न्यायालयात रवानगी केली. त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले ...
जिल्हा पोलीस वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने चंद्रपूर शहरात लोकसहभागातून बसविण्यात आलेल्या आधुनिक सीसीटीव्ही कॅमेरा नियंत्रण कक्षाचे उद्घाटन राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या हस्ते शनिवारी ...
हिंदूंना मूलभूत गरजांसोबतच सन्मानही हवा आहे. अयोध्येत राम मंदिर बनणार नाही, तोपर्यंत हिंदूंचा भारतात सन्मान नाही. मंदिर प्रेमाने बनवू द्याल, तर प्रेमाने बनवू. विरोध केला तर प्रसंगी ...
महानुभाव साहित्यच मराठी साहित्याची गंगोत्री आहे. याबाबत वाद करण्यात काहीच अर्थ नाही. मुस्लिमांच्या आक्रमणानंतर या प्राचिन साहित्याला धोका निर्माण झाला. त्यामुळे हे साहित्य टिकावे ...