सावली तालुक्यातील उपरी येथे बुधवारी पहाटे ३ वाजताच्या दरम्यान येथील सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र बोदलकार (४०) यांचे डोक्यावर ट्रॅक्टरची ट्रॉली पडल्याने अपघाती निधन झाले. ...
राज्यातील नागरी क्षेत्रात तसेच ग्रामीण भागात अटल आनंदवन घन वन प्रकल्प कार्यान्वित करण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ...
जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अजुनही बदलली नाही. परंतु काळाची गरज काही शेतकरी आधुनिक साधनांचा उपयोग करीत आहेत. सामान्य शेतकऱ्यांनाही यांत्रिकी साधने विकत घेता येईल, यासाठ शासनाने अनुदान द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. ...
जिल्ह्याच्या मानव विकास निर्देशांकामध्ये वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून पाच महिला बचत गटांना महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने मानव विकास मिशन कार्यक्रमांतर्गत ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित कृषी अवजारे देण्यात आली. यामुळे बचतगटाच्या महिला स्वावलंबनाकडे वा ...
बीएसएनएलने महावितरणचे देयक सहाव्या दिवशीही अदा न केल्याने बीएसएनएलची सेवा बंद आहे. परिणामी बीएसएनएलच्या ग्राहकांची चांगलीच परवड सुरू आहे. चार लाख ३ हजार ४१० रूपयांचे देयक अदा न केल्याने वीज वितरण कंपनीने बीएसएनएलचा विद्युत पुरवठा गुरूवारीच खंडित केला ...
दोन महिन्यांच्या उन्हाळी सुट्या संपल्यानंतर पुन्हा शाळांची दारे उघडी होत आहे. शाळा परिसरातील किलबिल पुन्हा सुरू होत असून नवागतांचे विशिष्ट प्रकाराने स्वागत करण्यासाठी खासगी शाळांनीही नियोजन केले आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद ...
जिल्ह्यात चंद्रपूर महानगरपालिका दोन नगरसेवकपदासाठी, बल्लापूर, चिमूर, मूल, पोंभूर्णा, गोंडपिपरी तालुक्यातील काही ठिकाणी सरपंच तर काही ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यामध्ये काँग्रेसचा वरचष्मा असल्याचे दिसून आले. कुठे काँग्रे ...
अंबुजा सिमेंट कंपनीमुळे भूमिहीन झालेल्या आदिवासी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्त्वात मागील वर्षभरापासून आंदोलन सुरू आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने पुन्हा सोमवारी कंपनीच्या गेटसमोर ठिय्या ...
राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १ जुलै २०१९ पासून राज्यात ३३ कोेटी वृक्ष लागवड करण्याची घोषणा केली. त्या दृष्टीने राज्यभरात जय्यत तयारी सुरू आहे. वृक्षरोपणासाठी जनजागृती करण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील आंजी (मोठी) येथून निघालेली वृक्षदिंडी सोमव ...
लोकसभा मतदार संघ तब्बल १५ वर्षांनी काँग्रेसने सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या रुपाने भाजपकडून खेचून आणला. या विजयाने महाराष्ट्रात काँग्रेस अस्तित्वाला टिकली. या विजयात आमदार विजय वडेट्टीवारांचा सिंहाचा वाटा आहे. ...