सर्वत्र स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. सदर अभियान यशस्वी करण्यासाठी शासनकाकडून मोठ्या प्रमाणात योजनाही राबविण्यात येत आहेत. दररोज प्रत्येक घरोघरी कचरा संकलित करण्यासाठी कचरा गाडी जात आहे. परंतु, शहरातील बºयाच वॉर्डांमध्ये प्लास्टिक कचरा पसरले ...
मतदानामुळे मागच्या आठवड्यात सर्वत्र प्रचार आणि रॅली यांचेच वातावरण दिसत होते. त्यामुळे दिवाळी आता फक्त पाच दिवसांवर येवून ठेपली असली तरीही बाजारातील धावपळ आणि उलाढाल बघायला मिळत नाही. नोकरदारांचे पगारही लवकर होण्याची शक्यता कमी असल्याने तसेच खासगी क् ...
अनेक शासकीय, निमशासकीय कार्यालयात, बँक सेक्टर, डिफेंसमध्ये सेवा पुरविली जाते. गोपनियता तथा विश्वास बीएसएनएलमध्ये पाळली जातो. त्यामुळे बीएसएनएलची तुलना कोणत्याही खासगी कंपनीशी होऊ शकत नाही. म्हणूनच बीएसएनएलच्या सेवेची राष्ट्राला गरज आहे, असे प्रतिपादन ...
जिल्हा परिषद अंतर्गत कृषी, पशुसंवर्धन, शिक्षण, आरोग्य, समाजकल्याण आदी विभागांमध्ये विकासाच्या नाविण्यपूर्ण विविध योजना राबविण्यासाठी राज्यातील अन्य जिल्ह्याच्या पथदर्शी प्रकल्प व उपक्रमांची माहिती मिळविणे गरजेचे असते. योजनेची अंमलबजावणी करण्यापूर्वी ...
दिवाळी या सणाला आपल्या आवडता रंगाची डिझायनची आणि लेटेस्ट फॅशनच्या वस्तू, कपडे आणि भरपूर अशा गोष्टी लक्षांत इंटरनेटवर आपल्याला पहायला मिळतात आणि खरेदीही करता येतात. पण या आवडत्या वस्तू इंटरनेटवरून ऑनलाईन शॉपिंग करताना तुमची फसवणूक होऊ शकते. अशा स्थिती ...
सर्वाधिक ७२.२० टक्के मतदान चिमूर विधानसभा मतदारसंघात तर सर्वात कमी ४८.११ टक्के मतदान चंद्रपूर मतदारसंघात झाले. सहाही विधानसभा क्षेत्रातील ७१ उमेदवारांचे मशीनबंद झाले आहे. काही ठिकाणी इव्हीएममध्ये बिघाड वगळता सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. २४ आॅक्टोब ...
आंतरक्षेत्रीय बँडमिंटन स्पर्धा बीआरसी हेल्थ क्बलमध्ये उत्साहात पार पडले. अध्यक्षस्थानी वेकोलिचे प्रबंधक डॉ. संजय कुमार तर प्रमुख पाहुणे क्षेत्रीय प्रबंधक आभासचंद्र सिंह, संध्या सिन्हा, सधीर गुरूडे, फ्रान्सेस डारा, एन. टी. मस्के, लोमेश लांडे, व्ही. के ...
भारत संचार निगम लिमिटेडची मोबाईल व लॅन्डलाईन सेवा संपूर्ण राज्यात तोट्यात आहे. पण, नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात फायदा झाला आहे. बीएसएनएल स्पर्धेत मागे पडण्यास केंद्र सरकारचे धोरण कारणीभूत असल्याची बाबही काही अधिकाऱ्यांनी मान्य केली. २००६ मध्ये जिल् ...
ग्रामीण आणि अतीदूर्गम भागात पाहिजे तशा आजही शिक्षणाच्या सुविधा नाही. दिवसेंदिवस घटत असलेल्या अनुचित घटनांमुळे पालकांमध्ये आपल्या पाल्यांविषयी असुरक्षिततेची भावना आहेत. विद्यार्थिंनींच्या बाबतीत तर, पालकांमध्ये अधिकच भिती आहे. त्यामुळे शिक्षणाची आवड अ ...