बालवयात केलेल्या संस्कार आणि दिलेल्या शिकवणीचा पुढील आयुष्यातील वाटचालीकरिता मदत होते. त्यामूळे बालकांना कच्चा मडक्यांची उपमा दिल्या गेली आहे. बालकांना परीसर, व्यवहार ज्ञान हे पुढील जिवनासाठी आवश्यक असते. यासाठी चिमूर येथील अंकुरम किड्झी स्कुलच्या वि ...
रवी भोयर नावाचे व्यक्ती गोंदिया येथून दोन दुधाळू म्हशी घेवून मूल मार्गाने चंद्र्रपूरकडे येत होते. तर भद्रावती येथून मूल मार्गाने स्कूल बसने एक कुटुंब अस्थिविसर्जनासाठी मार्कंडा (देव) येथे जात होते. दरम्यान म्हशी घेवून येणाऱ्या वाहनाला दुचाकी वाहनाने ...
तालुक्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते. एकूण क्षेत्रफळापोकी ३० हजार हेक्टर क्षेत्रात धानाचे उत्पादन होते. नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात धानाचे पीक शेतकºयांच्या हातात येते. यानंतर शेतकरी धान विक्रीसाठी बाजार समितीमध्ये नेतात, असा आजवरचा ...
एकीकडे नियमित नवनवीन कपडे घेणारे दिसतात. तर दुसरीकडे अंगावर लावायलाही कपडे नाही,असा समाज दिसतो. पाच महिने, वर्षभर कपडे वापरले की, ते कपडे फेकायला काढणारा समाजही आहे. मात्र, आता हेच कपडे गरजू, गरिबांना वापरता येणार आहे. ‘माणुसकीची भिंत’ नावाची संकल्पन ...
राजुरा तालुक्यात शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सद्यास्थितीत कापूस वेचणी, धान चुरणे, तुर तोडणी सुरु आहे. त्यामुळे अनेक शेतकरी व मजूर शेतात जात आहेत. मात्र मागील महिनाभरापासून या परिसरात वाघाचा धुमाकूळ सुरु आहे. परंतु पिकांच्या संरक्षणासाठी श ...
चंद्रपूर जिल्हा परिषदेतील ५६ सदस्यांपैकी भाजपाकडे ३६ सदस्य तर कॉंग्रेसकडे २० सदस्य आहेत. मागील अडीच वर्षांपासून जिल्हा परिषदेत भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे आगामीकाळातही भाजपाकडे सत्ता राहण्याची शक्यता आहे. असे असले तरी कॉंग्रेसही अध्यक्षपदासाठी मोर्चे ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. सदर मोर्चा आंबेडकर चौक, गांधी चौक, महात्मा फुले चौकमार्गे सावित्रीबाई फुले शाळा चौकातून बसस्थानक मार्गे काढून गांधी चौकात विसर्जित करण्यात आला. त्यानंतर मोर्चाच ...
सद्यस्थितीत होत असलेले वातावरण बदल आणि दिवसेंदिवस वाढते तापमान ही अतिशय चिंतेची बाब आहे. तसेच कचरा हीदेखील शहरापुढील मोठी समस्या आहे. मात्र, ओल्या कचऱ्यापासून जैविक खतनिर्मिती करणे हा उद्योग अत्यंत कमी खर्चात सुरू करता येतो. याचा लाभ महिलांना घेता या ...
रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी सुपीक शेती आहेत. वरोरा ते चिमूर मार्गालगत संपूर्ण वाहिती जमीन आहे. या वाहिती जमनीवर सध्या कपाशी व तुरीचे पीक मोठ्या प्रमाणात आहे. रस्त्यावरील वाहनामुळे उडणारी धूळ पिकावर बसत आहे. धूळ पिकावर घट्ट बसत असल्याने त्यातून सूर्यकि ...