ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
मुलींचे शिक्षण व आरोग्य सुधारणा करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक तरतूद करण्याबरोबरच बालिकांच्या भ्रुणहत्येला आळा घालण्यासाठी ही योजना जिल्ह्यात परिणामकारक ठरली आहे. या योजनेतंर्गत ० ते १० वर्षांच्या आतील मुलींसाठी ही योजना लागू आहे. योजना सु ...
दिवसागणिक वन्यप्राण्यांकडून शेतकऱ्यांवर हल्ले करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काल मूर्ती येथील शेतकऱ्यांवर वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केले होते. परंतु वनविभागाचे कर्मचारी केवळ पंचनामा करून मोकळे होतात. वन्यप्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्य ...
तालुक्यातील नागरिकांंसाठी माणिकगड आणि भेंडावी या दोन्ही मुख्य मार्ग आहेत. या रस्त्याच्या कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष झाले. परिणामी आजवर एकदाही रूंदीकरण झाले नाही. रुंदीकरणाअभावी या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना जीव धोक्यात घ ...
अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना बिरसा मुंडा कृषी क्रांती अर्थसहाय्य योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोरिंग, शेततळ्याचे प्लास्टि ...
मागील पाच वर्षांत विकासापासून वंचित असलेल्या लाठी परिसरातील अनेक गावांमध्ये शासनाच्या योजना पोहोचल्याच नाही. विकासाचे नियोजन करताना या परिसराकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे कृषी, समाज कल्याण, शिक्षण, आरोग्य,महिला व बालकल्याणाच्या योजनांपासून गरजु ...
शेतमाल विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांची राज्य सरकारनी रचना केली. मात्र, सद्यास्थितीत बाजार समित्यामध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. शेतकºयांना त्यांच्या शेतमालाला वाजवी दर मिळवण्यासाठी त्या उपयुक्त ठरत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने आॅनलाइ ...
एखाद्या गुन्ह्यात कोणताही आरोपी पकडल्यास त्यांच्यावर अन्य जिल्ह्यातही गुन्हे दाखल आहेत का, याबाबतची संपूर्ण हिस्ट्री शोधून काढणे अत्यंत कठीण काम होते. त्यासाठी पोलिसांना न्यायालयाच्या संकेतस्थळावर अवलंबून राहावे लागत होते. त्यासाठी अनेक तांत्रिक अडचण ...
चंद्रपुरातील मानवता नगर परिसरात असलेल्या सांस्कृतिक सभागृहाच्या शेजारी खुल्या जागेवर काही वर्षांपूर्वी मोठा खड्डा होता. यामध्ये परिसरातील नागरिकांचे सांडपाणी जाते. परिणामी येथे मोठे डबके तयार झाले. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाण डुकरांचा वावर असतो. परिण ...