समाजकल्याण समिती सभापती नागराज गेडाम, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती सुनिल उरकुडे, अर्थ व बांधकाम समिती सभापती राजु गायकवाड तर महिला व बालकल्याण समिती सभापती नीतू चौधरी यांनी आपापल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. ...
चंद्रपूर आगारातून राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये दररोज २७६ बसेस सोडल्या जातात. कोरोना व्हायरसचा देशात धुमाकुळ सुरू असतानाही राज्य परिवहन महामंडळाने आतापर्यंत प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या नाही. कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी स्थान ...
रेल्वे विभागाच्या स्पर्धेत ही दोन्ही रेल्वे स्थानके देशातील सर्वोत्तम व प्रथम क्रमांकाची रेल्वे स्थानके ठरली. या पुढील काळातही या रेल्वे स्थानकांवर आणखी सोयी उपलब्ध होतील. यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन माजी अर्थमंत्री, आमदार सुधीर मुनगंटीव ...
दोन दिवसापूर्वी विजेच्या गडगडाटासह अचानक वादळ- वाऱ्याने हजेरी लावली. यात हिरामण जीवतोडे यांच्या घराचे छत वादळाने अक्षरश: शेतात नेऊन फेकले. वादळ आले तेव्हा घरी सर्वजण एकत्र बसले होते. नशीब बलवत्तर म्हणून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. राजू भोयर ...
याप्रसंगी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर, राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी संघटनेचे राजाध्यक्ष श्याम लेडे, ज्येष्ठ सल्लागार रामराव हरड, तालुक्यातील ओबीसी अधिकारी कर्मचारी महासंघ शाखा ब्रम्हपुरीचे पदाधिकारी, ओबीसी समाजतील नागरिकांची यावेळी उपस ...
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले व अन्य अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय व काही खासगी रूग्णालयांमध्ये विलगीकरण कक्ष तयार ...
कापूस उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा संपायला तयार नाही. कधी निसर्गाची उदासीनता तर कधी शासनाचे शेतकरी विरोधी धोरण कास्तकारांना मारक ठरले आहे. उत्पादन खर्च जास्त व उत्पादन कमी अशी शेतकऱ्यांची बिकट अवस्था झाली आहे. शेतकरी दिवसेंदिवस महागाईच्या तडाख्यात भरडला ...
कर्नाटक राज्यातील गुलबर्गा विद्यापीठात शिक्षण घेणारे चंद्रपूर जिल्ह्यातील तब्बल १७ पैकी १२ विद्यार्थी स्वगृही परतले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या निवासस्थानी देखरेखीखाली ठेवले असून आरोग्य विभागाची यंत्रणा त्यांची काळजी घेत आहे. ...
राजुरा तालुक्यातील माथरा येथे गावकऱ्यांना पाण्याची सोय व्हावी, नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचावे यासाठी २००९ मध्ये पाण्याच्या टाकीचे बांधकाम हाती घेण्यात आले. आजघडीला तब्बल ११ वर्षांचा कालावधी उलटला तरीही ही योजना अद्यापही पूर्ण झाली नाही. मध्यंतर ...
राज्यातील धान्याच्या वितरण व्यवस्थेमध्ये आमुलाग्र बदल झाला असून पॉस मशिनमुळे वितरणामध्ये पारदर्शकता आलेली आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये आधार जोडणीचे काम पूर्ण होत आहे. ग्राहकाला खाद्यपदार्थाच्या आवेष्टानावरील माहिती बाबतीत काही तक्रार असल्यास आम ...