यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले व अन्य अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय व काही खासगी रूग्णालयांमध्ये विलगीकरण कक्ष तयार ...
कापूस उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा संपायला तयार नाही. कधी निसर्गाची उदासीनता तर कधी शासनाचे शेतकरी विरोधी धोरण कास्तकारांना मारक ठरले आहे. उत्पादन खर्च जास्त व उत्पादन कमी अशी शेतकऱ्यांची बिकट अवस्था झाली आहे. शेतकरी दिवसेंदिवस महागाईच्या तडाख्यात भरडला ...
कर्नाटक राज्यातील गुलबर्गा विद्यापीठात शिक्षण घेणारे चंद्रपूर जिल्ह्यातील तब्बल १७ पैकी १२ विद्यार्थी स्वगृही परतले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या निवासस्थानी देखरेखीखाली ठेवले असून आरोग्य विभागाची यंत्रणा त्यांची काळजी घेत आहे. ...
राजुरा तालुक्यातील माथरा येथे गावकऱ्यांना पाण्याची सोय व्हावी, नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचावे यासाठी २००९ मध्ये पाण्याच्या टाकीचे बांधकाम हाती घेण्यात आले. आजघडीला तब्बल ११ वर्षांचा कालावधी उलटला तरीही ही योजना अद्यापही पूर्ण झाली नाही. मध्यंतर ...
राज्यातील धान्याच्या वितरण व्यवस्थेमध्ये आमुलाग्र बदल झाला असून पॉस मशिनमुळे वितरणामध्ये पारदर्शकता आलेली आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये आधार जोडणीचे काम पूर्ण होत आहे. ग्राहकाला खाद्यपदार्थाच्या आवेष्टानावरील माहिती बाबतीत काही तक्रार असल्यास आम ...
जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी रविवारी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ अन्वये काढलेल्या आदेशांमध्ये सर्व शॉपिंग मॉल, सर्व दुकाने व आस्थापना यामध्ये जलतरण तलाव, नाटयगृह, सिनेमागृह, व्यायामशाळा, पानठेला, खर्रा विक्री केंद्र बंद करण्याचा आदेश दिले ...
कोरोनाने सगळीकडे मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. जिल्ह्यात सद्या एकही रुग्ण नसला तरीही शासकीय रुग्णालयात कोरोना रुग्ण व संशयीतांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. याबाबत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी अधिष्ठाता व शल्य चिकित्सक यांच्याशी ...
ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत हातपंप व विहिरी असतात. त्यातील पाणी पिण्यायोग्य आहे की, नाही याबाबत चाचपणी करणे आवश्यक असते. त्यामुळे दरवर्षी गावातील हातपंप व विहिरीतील पाण्याची तपासणी केली जाते. पाण्यात दोष आढळल्यास त्यातील पाणी पिण्यायोग् ...
चंद्रपूर- घुग्घुस मुख्य रस्त्यावर सर्व्हीस रोडकरिता प्रावधान नसल्याने सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या कडेला व्यवसायिक लोकांनी आपली दुकाने थाटली आहे. त्यामुळे रात्रंदिवस चालत असलेल्या वाहतुकीमुळे व त्याच रस्त्यावर जड वाहने उभी राहत आहे. एकेर ...