जिवती येथील मूलनिवासी एकता संघर्ष समितीच्या वतीने राणी हिराईला अभिवादन करण्यात आले. कंटू कोटनाके जिल्हाध्यक्ष आदिवासी विद्यार्थी संघ यांनी यावेळी सांगितले आहे. आणि अशा महान राणीला जयंतिनिमित्य अभिवादन करताना. यावेळी मूळनिवासी एकता समितीचे अध्यक्ष प्र ...
हंगामाच्या सुरूवातीलाच जिल्ह्यातील सर्व शेतकºयांना सहजतेने पीक कर्ज मिळावे, यासाठी मेळावे घेण्यात आले होते. राजुरा, गोंडपिपरी, पोंभूर्णा, कोरपना, चंद्रपूर, वरोरा, भद्रावती, बल्लारपूर, सावली, मूल आदी तहसील कार्यालयाच्या ठिकाणी मेळाव्याचे आयोजन करण्यात ...
राजुरा तालुक्यातील गोवरी परिसरात राजुरा-गोवरी मार्गावरील मोठे वृक्ष उन्मळून पडले. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वेकोलिच्या पोवनी ०२ कोळसा खाणीतील काटाघरासमोरील शेड कोसळल्याने येथे वेकोलिच्या काटाघरात कार्यरत असलेल्या आशिष बोभाटे या कर्मचाऱ्याची ...
लॉकडाऊन संदर्भात कोणत्याही अफवांना बळी पडू नये. राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यांमध्ये कार्यवाही करण्यात येणार आहे. लॉकडाऊन शिथील करण्याबाबत व त्यामध्ये काही विशिष्ट सूट देण्याबाबत कोणतेही आदेश नाहीत. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच लॉकडाऊन कायम राही ...
संपूर्ण भारतात लॉकडाऊन सुरू झाल्याची कल्पना मध्यप्रदेशातील सिरोली जिल्हा येथील खमरीया या गावातील सात मजुरांना आली नाही. ते सातही व्यक्ती नेहमीप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यातली वणी तालुक्यातील अनेक गावाच्या शेजारी बाभळी तोंडण्याचे काम करीत होते. असे असतानाही ...
मुळचे मध्य प्रदेशातील बालाघाट आणि महाराष्ट्रातील गोंदिया येथील रहिवासी असलेले हे मजूर पोटाची खळगी भरण्यासाठी आंध्रप्रदेशातील हैद्राबाद येथे गेले होते. जेमतेम आठ दहा दिवस काम केले आणि देशात कोरोनाने थैमान घालणे सुरू केले. सरकारने या आजारास आटोक्यात आण ...
लॉकडाऊनमुळे सर्वत्र बंद करण्यातआले आहे. घराबाहेर निघण्यावर निर्बंध घालण्यात आले आहे. असे असले तरी काही उताविळ नागरिक विविध कारणे सांगून घराबाहेर पडत आहे. अचानक जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांची कुचंबणा झाली. त्यामुळे बाहेरगावी अडकलेले गावात येण्यास ...
सुमारे ५ हजार कर्मचारी असलेले हे मोठे उद्योग लॉकडाऊनमुळे गेले अनेक दिवसांपासून बंद आहे. मात्र कोविड १९ च्या काही अटी कायम ठेवून जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी हा उद्योग सुरू करण्याची परवानगी दिली आहे. या कागद उद्योगाच्या उत्पादन प्रक्रियेचा पहिल ...
मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यातील नागरिक अतिशय सकारात्मक दृष्टी ठेवून लॉकडाऊन पाळत आहेत. अशावेळी शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत अन्य जिल्ह्यातील नागरिकांनी चंद्रपूरमध्ये येण्याचा प्रयत्न केल्यास गावागावांतील नागरिक प्रशासनाचे कान व डो ...
लॉकडाऊनमुळे सर्व मार्ग बंद असल्याने गोंडपिपरी येथील श्रीकृष्ण गोशाळेतील जनावरांचे चाऱ्याअभावी उपासमार होत आहे. शासनाने तात्काळ मदत केली नाही तर नाईलाजास्तव जनावरे जंगलात सोडावी लागणार, असा इशारा व्यवस्थापनाने दिला आहे. ...