रेल्वे प्रवासी रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर अशा प्रवाशांची सविस्तर माहिती नोंदविण्यासाठी प्रवाशांना नोंदणी कक्षामध्ये नेण्यात आले. नंतर त्यांची थर्मल स्क्रिनिंग करून त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात आला. नंतरच त्यांना रेल्वे स्थानकां ...
लग्नपत्रिकाही छापल्या. त्या आप्तेष्ट नातेवाईक व संबधित व्यक्तींना वाटण्यातही आल्या. घरी लग्नाची जय्यत तयारी सुरू झाली. वरात नेण्यासाठी वाहनही बुक झाले. बॅन्ड पथकही ठरविले. घोडीही ठरविण्यात आली. घरात सर्व आनंदाचे वातावरण होते. परंतु त्यांच्या आनंदावर ...
फ्युल सप्लाय करारनामा (एफएसए) नुसार वकोलि महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाने दिलेल्या उद्योगांच्या यादीनुसार राज्यातील सुमारे ४०० लघू उद्योगांना दर महिन्याला ६० हजार मेट्रीक टन कोळशाची आवश्यकता आहे. यामध्ये काही उद्योग बंद तर काही बोगस उद्यांगांचाही ...
विदर्भातील जिल्ह्यांमध्ये चंद्रपूरचे जंगल अत्यंत समृद्ध आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पामुळे पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळाली. वन्यजीव व जैवविविधतेमुळे जिल्ह्याचे नाव देशभरात पोहोचले. राज्याचे तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे विकासाभिमुख धोरण ...
कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर ब्रह्मपुरी प्रशासनाने कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून शहरात भरणारा आठवडी बाजार शंभर टक्के बंद ठेवण्यात प्रशासनाला यश आले. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या आदेशांची कडक अंमलबजावणी ब्र ...
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात शुक्रवारी कोणत्याही रुग्णांची नोंद झाली नाही. जिल्ह्यात आजच्या स्थितीत एकही कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण नसून गुरुवारपर्यंत असणाº्या ४५ विदेशातून आलेल्या नागरिकांपैकी १४ दिवस निरीक ...
पाण्याची बाटली दिली नाही म्हणून पेन्ट्री कारच्या मॅनेजरवर आरपीएफ शिपायाने गोळी झाडली. ही घटना गुरुवारी रात्री ९.३० वाजताच्या काजीपेठ ते खम्मम यादरम्यान घडली. ...
: वेकोलि माजरी क्षेत्रातील ओसीएममध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाºयाला शुक्रवारी कोरोनाचा संशयित म्हणून उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला नागपूर येथील शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले. ...
कोरपना शहरातील बाजारवाडी भागात या सदनिका आहे. पूर्वी याठिकाणी तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन आदी कार्यालयातील कर्मचारी राहत होते. या सदनिका मोळकडीस आल्याने आता राहण्यायोग्य राहिल्या नाही. दहा वर्षापूर्वी तहसील कार्यालयात मागील भागात तेथील कर्मचाऱ्यांसा ...
२० मार्चपासून जिल्ह्यामध्ये जमावबंदी प्रतिबंधक १४४ लागू करण्यात येत आहे .सार्वजनिक ठिकाणी आणि पाच किंवा पाचपेक्षा अधिक नागरिकांना एकत्रित येण्यासाठी या कलमाद्वारे मज्जाव करण्यात येतो. नागरिकांनी गरज नसताना बाहेर पडू नये, अनावश्यक प्रवास टाळावा, असे आ ...