ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
उद्योगांवर आधारीत वाहतूक व्यवसायापासून तर इतर सर्व घटकांचा समावेश आहे. आर्थिक नुकसानीचा हा आकडा सुमारे ५०० कोटींच्या घरात असल्याची माहिती चंद्रपूर एमआयडीसी इंडस्ट्रिज असोसिएशनचे अध्यक्ष मधुसुधन रूंगठा यांनी दिली. येत्या काळात टाळेबंदी मागे घेतल्या गे ...
तालुका व गावातील आठवडी बाजारापासून ते बाजार समित्यांचे व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे हातावर पोट असणारे माथाडी कामगार घरी बसून आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढविण्यात आला. भाजीपाला या बंदीतून वगळण्यात आला आहे. मात्र आठवडीब ...
कोरोना संकटावर मात करण्यासाठी सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांचे पथक तयार ठेवण्याच्या सूचना देखील त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. जिल्हा मध्यवर्ती कारागृह येथे भेट देऊन कैद्यांची तपासणी, त्यांना मास्क व सॅनिटायझरचा पुरवठा करण्याचे नि ...
२१ लाख लोकसंख्या असणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत तीन लक्ष ९३ हजार रेशन कार्डधारक आहे. या माध्यमातून १५ लक्ष नागरिकांना स्वस्त धान्याचा पुरवठा होतो. यामध्ये दोन रुपये किलो दराने गहू व ३ रुपये किलो दराने तांदळाच ...
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी १४ एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे सर्व व्यवसाय बंद आहेत. अत्यावश्यक सेवा केवळ सुरू आहेत. यामध्ये बँका, पतसंस्था, सोसायटीचा समावेश आहे. असे असले तरी येथील बँकेच्या एजंटांना मात्र, संचारबंद ...
देशात कोरोनाचा संसर्ग सुरू असल्याने यावर खबरदारी म्हणून मागील २१ दिवसांपासून लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे गरीब, मजूर वर्गातील नागरिकांचे काम बंद आहेत. त्यामुळे शासनाने दारिद्रय रेषेखालील व अंतोदय गटातील नागरिकांसाठी शासनाने रेशन दुकानात सवलतीच्या दराने ...
कोरोना विषाणू संसर्ग तपासण्यासाठी घशातील थुंकीची चाचणी केल्या जाते. विदर्भात सध्या नागपूर येथे ही तपासणी होत आहे. नुकतीच राज्य शासनाने अकोला येथे अतिरिक्त प्रयोगशाळा उघडण्याची घोषणा केली होती. तथापि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खनिज विभागाच्या सामाजिक दायि ...
दानी संस्थांना आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट देत कठीणकाळी चंद्रपूरकरांना सेवा देत असल्याबदल त्यांचे कौतुक केले. यावेळी त्यांनी या संस्थांच्या किचनला भेट देत त्यांच्या नियोजनाचीही माहिती जाणून घेतली. कोरोना विषाणू जागतिक संकट म्हणून समोर येत आहे. संप ...
ज्यांना नवीन घराचे बांधकाम करावयाचे होते, त्यांनी जुनी घरे जमीनदोस्त करून तर काहींनी नवीन भुखंडावर घराच्या बांधकामाला सुरूवात केली. त्यासाठी काहींनी बँकाकडून गृहकर्ज घेतले तर काहींनी शासकीय योजनांचा लाभ घेतला. यावर्षी पावसाळा चांगला झाल्याने घराच्या ...
मार्च ते मे दरम्यान बहुतांश विवाह होतात. मार्च महिना सुरु होताच कोरोनाचा देशात शिरकाव झाला. त्यामुळे २१ मार्चंपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आला. तसेच विषाणूजन्य आजाराचा प्रसार होऊ नये म्हणून संचारबंदीही लागू करण्यात आली. पाच लोकांपेक्षा जास्त ल ...