७ हजार मिलीयन टन कोळसा ब्लॉक खासगी व्यक्तींना देऊन कोल इंडियाच्या हजारो कर्मचाऱ्यांच्या जीवनाशी खेळत असल्याचा गंभीर आरोप राजुरा येथे पत्रकार परिषदेत अखिल भारतीय खदान मजदूर संघाचे महामंत्री सुधीर घरडे यांनी केला. ...
शासकीय कार्यालये, संस्था, महामंडळे, सार्वजनिक उपक्रम यांच्या बँक खात्यातील अखर्चित रकमा शासन खाती जमा न केल्यास मे २०२० पासूनचे वेतन अनुदान रोखून ठेवण्याचे नुकतेच काढले. यामुळे राज्यातील बांधकाम क्षेत्राशी जुळलेल्या लाखो घटकांना फटका बसला आहे. ...
रोहिणी नक्षत्र सुरू झाले की, जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल धुळ पेरणीकडे असतो. अती उष्णतेत धूळ पेरणी केल्याने बियाणे नष्ट होतात. शिवाय शेतजमीन ओली नसल्याने पाखराचे थवेही शेतजमिनीवरील बियाणे खाऊन फस्त करतात. अशावेळी दुबारपेरणीची वेळ शेतकऱ्यांवर येते. ...
शेतकरी खरीप हंगामासाठी दरवर्षी सेवा सहकारी संस्थांकडून बँकेमार्फत पीककर्ज घेतात. रब्बी व खरीप हंगामाला आर्थिक अडचण जाणार नाही, यासाठी शेतकरी पीक कर्जासाठी शासनाने लागू केलेल्या अटीनुसार आवश्यक कागदपत्रे सादर करतात. ज्या गावाची आणेवारी ५० टक्क्यांपेक् ...
लग्नाचा मुहुर्त येईपर्यंत गाड्या घोड्यांची ऑनलाईन परवानगी मिळत नसल्याने कुटुंबीयातीलच लोकांना स्वत:ची समजूत काढून घरी राहण्यातच धन्यता मानावी लागत आहे. वडीलांचे नुकतेच निधन झाल्याने आपल्या लग्न कार्यात जन्मदात्या आईची तरी उपस्थिती राहावी, या अपेक्षेन ...
शासकीय नोकरीचे स्वप्न बघणारे हजारे तरुण कोरोनाच्या दहशतीमुळे स्वगावी दाखल झाले आहे. आई-वडील शेतात राबताना बघून तेही या कामात गुंतल्याचे चित्र सध्या गावागावांत बघायला मिळत आहे. ...
टोळ कीटक हा नाकतोड्याचा एक प्रकार आहे. याचा संधिपाद गटातील कीटक वर्गाच्या ऑथाप्टेरा गणात (कुल-अॅक्रिडिटी) समावेश होतो. याच्या तीन प्रजाती आहेत. त्यापैकी डेझर्ट लोकस्ट ही अत्यंत खादाड व नुकसानकारक प्रजात आहे. अनुकूल हवामानात टोळांची संख्या खुपच वाढते ...
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी मार्च महिन्यापासून लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे सर्व दळणवळणांची साधणे बंद झाली. यामध्ये एसटीसुद्धा सुटली नाही. लॉकडाऊनमध्ये देशाची सर्व अर्थव्यवस्थाच ठप्प पडली. परिणामी एसटीलाही मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. यातू ...
चंद्रपूर जिल्हा प्रदूषणात कुप्रसिध्द आहे. वायू, ध्वनीसोबतच जिल्ह्यात जलप्रदूषण भयंकर रुप धारण करीत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात लिलाव करण्यात येणारे ३४ रेतीघाट आहेत. कोरोना संसर्गामुळे राज्य शासन आर्थिक विवंचनेत आले आहे. त्यामुळे महसूलवाढीसाठी विविध विभाग ...