तालुक्यातील गरीब शेतकरी नगद पीक म्हणून सोयाबीनचे पीक दरवर्षी घेत असतो. पण यावर्षी महाबीज कंपनीचे बियाणे वगळता शेतकऱ्यांनी लावलेल्या इतर काही कंपन्यांचे बियाणे बोगस असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलल्या जात आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीनचे बियाणे तर पेरले पण उगवले ...
नागभीड तालुक्यातील प्रगतशील शेतकरी सोमेश्वर देव्हारे यांच्या शेतामध्ये ना. दादाजी भुसे यांनी भेट दिली. तसेच पेरू शेतीची पाहणी केली.प्रगतशील शेतकरी अरुण नरुले, रंजना बांबुळे, सोमेश्वर देव्हारे यांनी शेतीमध्ये राबविलेले नवनवीन प्रयोग तसेच सेंद्रीय शेती ...
शेतकऱ्यांना खरीप पीक योजनेत सहभागी होण्याची सक्ती टाळायची असल्यास अंतिम मुदतीच्या सात दिवस अगोदर घोषणापत्र द्यावे लागणार आहे. मात्र, घोषणापत्र न दिल्यास बँका परस्पर विमा हप्ता कापणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण होवू शकते. ...
वन्यजीव प्रेमीच्या प्रयत्नातून ताडोबातील वाघांच्या घराला आता इको सेन्सेटिव्ह झोनची संरक्षण भिंत मिळाली आहे. बफर झोनपासून ३ ते १६ किलोमीटर परिसरापर्यंतचा परिसर आता इको सेन्सेटिव्ह झोन असणार आहे. त्यामुळे वाघाचे अधिवास क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे. ...
केंद्र व राज्य शासनाच्या या धोरणाविरुद्ध तसेच अन्य मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ आणि महाराष्ट्र राज्य चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना या तिन्ही संघटनाच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्या ...
चंद्रपूर- गडचिरोली मार्गावर नवे पोल उभारून वीज तार जोडणी सुरु आहे. सुमारे ५ किमी अंतरावर जोडलेले वीज तार चोरट्यांनी पळवल्याची तक्रार अमोल नाडेमवार व लव गौरकार यांनी बुधवारी सावली पोलीस स्टेशनमध्ये दिली. पोलिसांनी तपास चक्रे फिरूवून मंगळवारी चार जणांन ...
बल्लारपूर क्षेत्रात दुसऱ्या दिवशीहीे कडकडीत बंद पाळण्यात आला. संपूर्ण बल्लारपूर क्षेत्रातील सर्व कोळसा खाणी, क्षेत्रीय महाव्यवस्थापक कार्यालयासह सर्व कार्यालये, रूग्णालये, कंत्राटी कंपन्यामधील कर्मचारी आजही उत्स्फूर्तपणे कामावर आले नाही. एरवी लॉकडाऊन ...
शहरातील नागरिकांच्या मागणीनुसार तथा जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्या मार्गदर्शनानंतर ब्रम्हपुरी शहरात कोरोना रुग्ण वाढू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील लॉकडाऊन ४ ते १० जूलैपर्यंत वाढविणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे ...
चिमूर तालुक्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी शेकडो वर्षांपासून राहत असलेला आदिवासी बांधव अतिक्रमित वनजमीन कसून कुंटुबाचा उदरनिर्वाह करीत आहे. शेतीचा हंगाम सुरू झाला आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी वनजमिनीवर धान, सोयाबीन, कापूस, तूर आदी पिकांची ला ...
गरजु रूग्णांना रक्त मिळावे, यासाठी त्यांनी रक्तदानाची शंभर केव्हाच गाठली होती. ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक श्रद्धेय जवाहलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी रक्तदान करून १०६ हा आकडा ...