या संदर्भात नगर परिषद मुख्याधिकारी यांनी बांधकाम विभाग चंद्रपूर यांना २४ जून २०२० ला पत्र दिले. रस्त्याचे बाजूने बांधकाम विभागाने साईड पट्टीचे काम सुरु केले आहे. ते जर पूर्ण झाले तर मजीप्राच्या जलवाहिन्या टाकण्यासाठी पुन्हा पक्का मार्ग खोदावा लागेल व ...
आवारपूर येथील अल्ट्राटेक सिमेंट ही कंपनी कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे २४ मार्चपासून पूर्णता बंद होती. शासकीय परवानगीनंतर कंपनीचे काम एक महिन्यानंतर टप्प्याटप्प्याने सुरू होऊन १ जूनपासून कंपनी नियमित सुरू झाली. लॉकडाऊन काळातील ३१ मेपर्यंतच्या पगाराबद्दल युन ...
जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून रविवारी दुपारी मिळालेल्या माहितीनुसार पुढे आलेल्या १७ बाधितांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील सात, चंद्रपूर ग्रामीणमधील तीन, एकाच लग्न सोहळ्यातील संपर्कातून पॉझिटिव्ह झालेले भद्रावती तालुक्यातील वर पक्षातील चार व मूल ...
मूलमधील गांधी चौकातून सदर आंदोलनाला सुरुवात झाली. यावेळी नारेबाजी करत गाडीला धक्का मारत निदर्शने करण्यात आली. तहसील कार्यालयात वीज बिलांची होळी करून वाढत्या महागाईचा निषेध करण्यात आला. त्यानंतर तालुक्यातील प्रलंबित विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अ ...
रात्री ८ वाजता छत्रपतीनगरजवळील बीएसएनएल टॉवरजवळ असलेल्या भिंतीवर बिबट बसून असल्याचे तेथील रहिवासी सुभाष पायपरे यांनी पाहिले. त्यांनी लगेच नगराध्यक्ष अनिल धानोरकर, आरएफओ स्वाती महेशकर तसेच पोलीस स्टेशन येथे याबाबत माहिती दिली. त्यानंतर थोड्याच अवधीत आ ...
राज्य शासनाने बायोमास पॉवर प्लांटची वीज खरेदी बंद केली. शिवाय, परवाना नुतनीकरणाला काही महिन्यांपूर्वी प्रतिबंध घातल्याने पाच जिल्ह्यातील सुमारे पाचलाख टन कोंडा पावसामुळे सडण्याच्या मार्गावर आहे. ...
दुर्गापूर- ताडोबा रोडवर असलेल्या डॉ. राजुरकर यांच्या दवाखान्यात शनिवारी दुपारी १२.३० वाजताच्या दरम्यान भला मोठा अजगर जातीचा साप असल्याचे दिसताच एकच खळबळ उडाली. ...
लॉकडाऊन काळातील सर्व वीज बिल माफ करण्यात यावे आणि पुढे दोनशे युनिटपर्यंत वीज मोफत देण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी शुक्रवारी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे जिल्ह्यात ठिकठिकाणी वीज बिल वापसी आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी आपले भर ...
कोट्यवधी रुपयांचे नुकसान महामंडळाचे झाले आहे. दरम्यान, टप्प्याटण्याने देश अनलॉक करण्यात येत आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात परराज्यातील प्रवासी सोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार बस सोडण्यात आल्या. त्यानंतर २२ मेपासून जिल्हाअंतर्गत बससेवा सुरू ...