शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

आजपासून बारावीची परीक्षा, जिल्ह्यात २८ हजार ३०३ परीक्षार्थी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 14:49 IST

Chandrapur : ८७ केंद्रावर जिल्ह्यात बारावीची परीक्षा होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे आजपासून बारावीची परीक्षा सुरु होत आहे. जिल्ह्यात ८७केंद्रांवर बारावीचे २८ हजार ३०३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. 

परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी शिक्षण विभागाने तयारी केली आहे. दरम्यान, सीसीटीव्ही, ड्रोनच्या माध्यमातून केंद्रावर निगराणीत ठेवण्यात येणार आहे. तालुकास्तरावर उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी परीक्षा केंद्रांना आकस्मिक भेट देणार आहेत. परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी टीम तयार करण्यात येणार आहे. बैठे पथक पूर्णवेळ परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणार आहे.

परीक्षा केंद्रावर गैरमार्गाची प्रकरणे आढळून आल्यास त्या परीक्षा केंद्राची मान्यता कायमची रद्द होणार आहे. त्यामुळे शिक्षकांसह संस्थाचालकांचे अधिकच टेन्शन वाढले आहे. शिक्षणाधिकाऱ्यांकडून केंद्रसंचालक तर पर्यवेक्षक, लिपिक शिपाई यांची नियुक्ती गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत होणार आहे. भरारी पथकात वर्ग एक, वर्ग दोनचे अधिकारी तसेच महिला प्रतिनिधीसुद्धा उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यात कुठेही गैरमार्गाचा वापर होणार नाही, याकडे जिल्हाधिकाऱ्यांसह शिक्षण विभागाचे लक्ष आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकही घेतली.

असे आहे परीक्षा केंद्रतालुका              केंद्र                विद्यार्थीचंद्रपूर                  १९                   ७३९६बल्लारपूर             ६                    १२७५भद्रावती                ४                    ११५७ब्रह्मपुरी                 ५                    २२४०चिमूर                    ६                    १७३२गोंडपिपरी              ५                    १११९कोरपना                 ६                   १५५१मूल                       ४                    १६३१नागभीड                ५                    १६४५पोंभूर्णा                  १                      ४४०राजुरा                   ८                    २०९०सावली                  ४                   १३१९सिंदवाही                ३                   ११३८वरोरा                    ७                   २३६३जिवती                   ४                   १२०७एकूण                  ८७७               २८३०३

"विद्यार्थ्यांनी भयमुक्त वातावरणामध्ये परीक्षा द्यावी. जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही, याकडे विभागाचे संपूर्ण लक्ष आहे. परीक्षा केंद्रांवर सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध राहणार आहे."- राजेश पातळे, शिक्षणाधिकारी माध्यमिक

टॅग्स :Educationशिक्षणchandrapur-acचंद्रपूर