शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

महाराष्ट्राला वाचविण्याकरिता मविआला सत्तेवर आणा : कन्हैयाकुमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 14:44 IST

Chandrapur : महाविकास आघाडीचे उमेदवार संतोष रावत यांच्या बल्लारपूर येथे प्रचार सभेत जनतेला आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क बल्लारपूर : महायुतीतील नेते भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. त्यांनी भ्रष्टाचाराने भरलेली तिजोरी, हे या निवडणुकीत मतांकरिता ते वाटत सुटले आहेत. पण, त्यांच्या आर्थिक आमिष व खोट्या आश्वासनांना बडी पडू नका, असे सांगत काँग्रेसचे युवा नेते कन्हैयाकुमार यांनी महाविकास आघाडीला मते देण्याचे आवाहन मतदारांना केले. महाविकास आघाडीचे उमेदवार संतोष रावत यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.

बेरोजगारांना रोजगार आणि लोकांच्या आवश्यक गरजा या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून जात व धर्माकडे लोकांचे लक्ष महायुती वळवीत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. महायुतीची सत्ता आल्यास महाराष्ट्र राज्य अर्थव्यवस्था आणि इतर बाबतीत मागे पडणार आहे. त्याकरिता, आपल्या किमती मतांचा महाराष्ट्र वाचविण्याकरिता, महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला आंदण देत असलेल्यांची सत्ता संपुष्टात आणण्यासाठी कामी लावा, असे आवाहन त्यांनी केले. 

एक है तो सेफ है, भाजपच्या या नाऱ्याचा समाचार घेत त्यांनी एक म्हणजे अंबानी असा अर्थ होतो, असे ते म्हणाले. त्यांनी विदर्भाचे महत्त्व भाषणातून अधोरेखित केले. येथील गांधी पुतळ्याजवळ झालेल्या या सभेत उमेदवार संतोषसिंह रावत, पवन भगत, संदीप गिरे, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, घनशाम मुलचंदानी, ऑल इंडिया महिला काँग्रेसच्या सूर्या, अब्दुल करीम यांचीही भाषणे झालीत. देवेंद्र आर्य यांनी सूत्रसंचालन केले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kanhaiya kumarकन्हैय्या कुमारchandrapur-acचंद्रपूरballarpur-acबल्लारपूर