शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
4
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
5
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
7
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
8
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
9
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
10
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
11
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
12
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
13
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
14
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
15
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
16
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
17
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
18
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
19
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
20
श्रद्धेचा गैरफायदा घेत भोंदूंचा ‘काळा खेळ’; जादूटाेणा, करणीचा कहर​​​​​​​, टणटण बाबासह शिष्य जेरबंद
Daily Top 2Weekly Top 5

२२ प्रवाशांच्या सक्तीमुळे बसस्थानकावर ताटकळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 05:00 IST

ग्रामीण व शहरी भागात कोविड १९ चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. सहा महिन्यांपासून सर्व व्यवहार बंद असल्याने आर्थिक मंदीचे सावट आहे. प्रवाशांना ये-जासाठी राज्य परिवहन महामंडळाने २० आॅगस्टपासून बससेवा सुरू केली. मात्र एका बसमध्ये फक्त २२ प्रवासी नेण्याची मुभा दिल्याने प्रवाशांना ये-जा करण्यास अडचणी निर्माण झाल्या.

ठळक मुद्देप्रवाशांमध्ये तीव्र संताप : प्रवाशी संख्या मर्यादित केल्याने हाल

राजू गेडाम ।लोकमत न्यूज नेटवर्कमूल : कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळ एका बसमध्ये फक्त २२ प्रवाशीच नेत आहे. त्यामुळे शेकडो प्रवाशांना बसस्थानकावर ताटकळत उभे राहावे लागत असल्याचे चित्र आहे.ग्रामीण व शहरी भागात कोविड १९ चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. सहा महिन्यांपासून सर्व व्यवहार बंद असल्याने आर्थिक मंदीचे सावट आहे. प्रवाशांना ये-जासाठी राज्य परिवहन महामंडळाने २० आॅगस्टपासून बससेवा सुरू केली. मात्र एका बसमध्ये फक्त २२ प्रवासी नेण्याची मुभा दिल्याने प्रवाशांना ये-जा करण्यास अडचणी निर्माण झाल्या. गडचिरोलीवरून चंद्र्रपूरकडे जाणाऱ्या बसमध्ये गडचिरोली २२ प्रवाशी बसल्याने रस्त्यावरील नवेगाव, मुरखडा, व्याहाड, मोखाडा, चकपिरंजी, सावली, चिमढा, मूल, चिचपल्ली मार्गावर अनेक प्रवाशांना वाट बघावे लागत आहे. हीच स्थिती चंद्रपूरवरून ब्रह्मपुरीकडे जाणाºया बसची आहे. बसमध्ये एकदा २२ प्रवाशी बसले तर अन्य प्रवाश्यांची मोठी अडचण होत आहे.बसेसची संख्या वाढवावीराज्य परिवहन महामंडळाने बसची संख्या वाढविणे आवश्यक आहे. सध्या शेकडो नागरिक प्रवास करू लागले. त्यामुळे बसस्थानकावर आता गर्दी वाढत आहे. मात्र बसमध्ये २२ प्रवाशीच बसण्याची सक्ती आणि बसेसची संख्या कमी असल्याने दोन-तीन तास ताटकळत राहावे लागत आहे. राज्य परिवहन महामंडळाने बसेस वाढविण्याची मागणी प्रवाश्यांनी केली.बससेवा सुरू करण्यात आली. २२ प्रवाशांची अट लादल्याने अनेकांना बसस्थानकावर ताटकळत राहावे लागते. नागरिकांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयाचा काहीही लाभ होताना दिसत नाही. प्रवाशी व बसेसची संख्या वाढविणे हाच पर्याय आहे.- प्रशांत समर्थ, नगरसेवक न.प.मूल२२ प्रवाशांची अट उपयोगाची नाही. ग्रामीण भागातून येण्याºया प्रवाशांची गर्दी वाढत आहे. बसेस कमी असल्याने बसस्थानकावर विनाकारण वेळ वाया जात आहे. राज्य परिवहन विभागाने आपल्या निर्णयात बदल करण्याची गरज आहे.- मयुरी नैताम, सिंतळा ता. मूल

टॅग्स :state transportएसटी