शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

रास्त भावाशिवाय आत्महत्या थांबणे अशक्य

By admin | Updated: June 1, 2015 02:01 IST

पहुरजिरा येथे राजू शेट्टी यांचे प्रतिपादन.

पहुरजिरा ( जि. बुलडाणा) : गारपीट, अवकाळी पाऊस, नापिकी व शेतमालाला मिळणारा अत्यल्प भाव यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, शेतकर्‍यांच्या आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. शेतमालाला रास्त भाव मिळाल्याशिवाय शेतकरी आत्महत्या थांबूच शकत नाही. सरकारचे धोरणही त्या बाबतीत निराशजनक आहे, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी केले. २९ मे रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा भव्य शेतकरी मेळावा येथे पार पडला. या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या मेळाव्यास खा. राजू शेट्टी यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष ना. रविकांत तुपकर, डॉ. पोकळे, खविसं अध्यक्ष बाबुरावसेठ लोखंडकार, भाई वासुदेवराव उन्हाळे, शे.का. पक्ष नेते भगवान मिरगे, पहुरजिरा येथील सरपंच रेखा पारस्कर, पं.स. सदस्य वंदना पारस्कार, राम आखरे, राजू खोटरे, माधुरीताई सातव, जिल्हाध्यक्ष स्वा.से.सं. आदींची उपस्थिती होती. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंबादास पारस्कार होते. कार्यक़्रमाच्या सुरुवातीला भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेस हारार्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. पहुरजिरा सरपंच व पं.स. सदस्य पारस्कार यांनी रविकांत तुपकर , खा. शेट्टी, स्वा.शे.सं. यांचा सत्कार केला.