हातभट्टीच्या दारूत विषबाधेसारखे धोके जास्त असतात. म्हणूनच सरकारने त्यावर ‘देशी दारू’चा उतारा शोधला. यात उसाच्या मळीपासून तयार होणारे अल्कोहोल विरळ करून त्यात मोसंबी किंवा संत्र्याचा अर्क टाकला जातो म्हणे. त्यालाच आपण मोसंबी किंवा नारंगी देशी दारू म्ह
...
अकरा वर्षांची मुलगी. शाळेतल्या मधल्या सुटीत ज्या वेळेस सगळी मुलं खेळण्यात दंग व्हायचे, त्या वेळेस ही मात्र एकटीच खेळत बसायची. तिला कधीच कुणाची सोबत लागायची नाही. मात्र तिचा हाच एकटेपणा शाळेतल्या शिपायाने हेरला आणि सलग दोन महिने तिच्यावर लैंगिक अत्याच
...
गृहनिर्माण संस्थेतील पदाधिकारी, सदस्य यांचे बºयाचदा अनेक प्रश्न, तक्रारी असतात, परंतु त्यासाठी कोणाकडे नेमकी दाद मागावी हे कळत नाही. आजच्या लेखात आपण गृहनिर्माण संस्था तक्रार निवारणाबाबत जाणून घेणार आहोत.
...
अलीकडचे माझे कामाचे ठिकाण नरिमन पॉइंटच्या एका इमारतीमध्ये नवव्या मजल्यावर होते. माझ्या टेबलासमोर मोठी आडवी काचेची खिडकी होती. त्यातून उंच इमारती, एका इमारतीच्या मधल्या मजल्यावर असलेला बगिचा आणि तरण तलाव, त्यांच्या मधल्या अरुंद फटीमधून थोडासा समुद्र आ
...
पाळी येणे, ती नियमित असणे हे स्त्री म्हणून तिच्या आरोग्याचे खास लक्षण मानले जाते. म्हणजे मुलगी वयात येणे ही एक महत्त्वाची बाब आहेच. अनेक सामाजिक ठिकाणी स्त्रीची पहिली पाळी केव्हा आली, याचाही आढावा घेतला जातो. कारण तिच्या नियमित येणाºया पाळीमुळे तिला
...
मासिक पाळी... शब्द उच्चारताच काही जणी बुजतात. कुजबुज सुरू होते. काही ठिकाणी मुलीला पहिल्यांदा पाळी येताच उत्सव सोहळा रंगतो. तिला मखरात बसविले जाते. तर काही ठिकाणी ही बाब लपवून ठेवणेच योग्य, असे आई मुलीला शिकवते.
...
सध्या समाजात पाळीबाबत विविध विचारधारेची तरुणाई दिसते आहे. मुली तर आता बिनधास्त झाल्या आहेत, पण मुलांचे काय? घरातील वातावरणामुळे काही मुलांची पाळीबाबत संकुचित वृत्ती आहे, तर काही मुले पुढाकार घेऊन घरच्यांना पाळीचे नियम पाळण्याबाबत परावृत करत आहेत. एकं
...
अनिवार : सकाळी शांतिवनच्या परिसरात झाडाखाली पेपर वाचत बसलो होतो. कोपर्यातील एका बातमीवर लक्ष गेले. बीड तालुक्यातील आहेर वडगाव या गावातील बिभीषण बाबर या ऊसतोड कामगाराचा कारखान्यावर असताना उसाच्या फडावरच मृत्यू झाला. रोज या गावातून त्या गावात ऊस तोडण
...
ललित : मनांच्या तळाशी खोल... सुप्त... शांत... निष्पाप बकुळकळ्या... तुझ्या उष्ण श्वासाच्या झुळकीनं स्मृतीगंध दरवळला... सुकलेल्या निर्माल्यावर पुन्हा तुझ्या अमृतबिंदूंचं दहिवर पडलं... आणि काळाचा पडदा हा... हा म्हणता विरून गेला... मी तुला दिलेल्या मृदुल
...
स्थापत्यशिल्प : बीडमधील अंबाजोगाई हे यादवकालीन ‘आम्रपूर’ मोठे संपन्न नगर म्हणून प्रस्थापित पावले होते. हा विकास अकराव्या शतकापासून सुरू होऊन सिंघन राजाचा प्रसिद्ध आणि पराक्रमी सेनापती, खोलनायकाच्या वास्तव्य काळापर्यंत झालेला दिसतो व ती प्रांतिक राजधा
...