विनोद : ज्या विनोदी लिखाणाला कारुण्याची झालर असते ते श्रेष्ठ समजले जाते. काळ बदलला असल्यामुळे उलटे शिवणकाम करून कारुण्याला विनोदाची झालर लावण्याचा हा आमचा आगाऊ खटाटोप आपल्यासाठी सादर.
...
वर्तमान : स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रजासत्ताक भारतातील विविध संस्थाने खालसा केली गेली. कारण लोकशाहीत ना कोणी ‘राजे’, ना कोणी महाराजे. लोकशाहीसाठी मध्ययुगीन मानसिकतेतील भारतीय समूहाला हा संदेश सहेतुकपणे दिला गेला. ‘आम्ही भारताचे लोक’ समपातळीवर आहोत. म
...
हल्ली नुसता घोषणांचा पाऊस सुरू आहे. सामान्य माणसाच्या उत्थानासाठी राज्य सरकारने उचललेली पावलं वरकरणी कौतुकास्पद वाटत असली तरी अंमलबजावणीच्या नावावर पुरती बोंब आहे.
...
निश्चित ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी कठोर परिश्रमाची आवश्यकता असते. तसेच सातत्यपूर्ण कष्टाशिवाय जीवनात यशाचा मार्ग सापडत नाही. त्याचप्रमाणे भारताला जगातील सर्वांत विकसित देश म्हणून पुढे आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत जेट एअरवेजच्या मी
...
माझ्या लहानपणी आमच्याकडे दुकानात एक नोकर कामाला होता. धोंडीराम त्याचं नाव. आम्ही लहान मुलं तेव्हा त्याची लग्नावरून, मुली पाहण्यावरून बरीच चेष्टा करायचो, त्याला चिडवायचो.
...
या देशाचा भावी नागरिक सुशिक्षित, सुसंस्कृत आणि कर्तव्याप्रती जबाबदार घडविण्याचे उत्तरदायित्व ज्या शिक्षण क्षेत्रावर आहे, तेच क्षेत्र जर भ्रष्टाचाराने बरबटलेले असेल आणि या क्षेत्रातल्या बहुतांश विभागात अनागोंदी माजली असेल तर या देशाचे भवितव्य काय? हे
...
हिंदी चित्रपटसृष्टीतली ख्यातनाम अभिनेत्री श्रीदेवी हिच्या मृत्यूनंतर तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होईपर्यंतच्या काळात भारतीय प्रसारमाध्यमांनी, खासकरून वृत्तवाहिन्यांनी एक नवा तळ गाठला आहे.
...