विनोद : ज्यांना स्वत:ला जावई आलेले आहेत त्यांनी ‘यावर्षी तुझ्या माहेरचे मला धोंडेवाणाला काय देणार आहेत?’ असा प्रश्न आपल्या घरी विचारला तर, ‘तुम्ही तुमच्या जावयाला जे देणार आहात तेच दिले जाईल’ किंवा ‘लायकीप्रमाणे मिळत असते’ असे जहाल उत्तर ऐकावयास मिळू
...
लघुकथा : ‘आसंच चालायचं न्हाई. आसंच चालत हाय. सालोसाल. म्हणून तर असल्या वैतागानं तर दरवर्षी शेकड्यानं शेतकरी मरत्यात की. कधी निसर्ग कोपतो. कधी सरकार कोपतं. कधी हे मजूर. सालगडी कोपतात. या सगळ्यांच्या धक्यातून शेतकरी मरणार न्हाई तर काय जगणार हाय काय रं
...
वर्तमान : ‘बरे झालो देवा कुणबी केलो नाही तरी असतो दंभेची मेलो’ हे उजळमाथ्यानं कुणबीपण मिरवायचे दिवस गेल्या काही दशकांनी ‘सापाने बेडूक गिळावं तसं गिळून टाकले’. अंगावर येणार्या वर्तमानात करुण व दयनीय स्थिती कोणाची असेल तर ती मातीत राबणार्या माणसांची
...
स्थापत्यशिल्प : देवगिरी म्हणजे देवांची नगरी... देवगिरी म्हणजे मध्ययुगीन महाराष्ट्राचे सोनेरी पान. देवगिरी म्हणजे बलाढ्य यादवांची समृद्ध राजधानी... देवगिरी म्हणजे दूर दिल्लीच्या सुलतानालासुद्धा पडलेली मोहिनी... देवगिरी म्हणजे मोहम्मदाचे स्वप्न.... देव
...
अनिवार - कोणतंही नातं परस्पर पूरक विचारांवर आधारलेलं असेल तर त्यातून निश्चितच काही तरी सकारात्मक घडल्याशिवाय राहत नाही आणि त्यातही ते नातं जर पती-पत्नीमधलं असेल तर ती सकारात्मकता विलक्षण अशा ध्येयवादाकडे वाटचाल करताना दिसून येते. असंच काहीसं मीराशी ब
...
काळ मोठा कठीण आहे आणि अशा खडतर काळात देशाला हास्यगुटिका देऊन आनंदी ठेवण्यासाठी रविशंकर प्रसादांसारख्या विनोदवीरांची नितांत गरज आहे. देश सध्या विचित्र कालखंडातून चालला आहे.
...
महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असलेले औरंगाबाद आता कचऱ्याची राजधानी झाले आहे. नारेगावकरांनी कचरा टाकण्यास विरोध केला. त्यानंतर जागांची शोधाशोध झाली. त्यात अद्याप यश आलेले नाही. मात्र, गल्ली ते मुंबई अशा गोंधळात एका अधिकाऱ्याची बदली, तर एकाला सक्तीने आर
...